शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

देशात पुन्हा 'आणीबाणी'ची शक्यता - लालकृष्ण आडवाणी

By admin | Updated: June 18, 2015 11:56 IST

भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी)४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होणार नाही हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणी यांनी गुरुवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. देशात इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीला यावर्षी ४० वर्ष होत असून यानिमित्त लालकृष्ण आडवाणींनी देशातील सद्य राजकीय स्थितीवर परखड मतं मांडली आहेत. १९७५ - ७७ या आणीबाणीच्या काळानंतरही देशात पुन्हा नागरिकांच्या स्वातंत्र्यांवर गदा येणार नाही असे नाही. या गोष्टी सहजपणे करणे शक्य नसले तरी अशा गोष्टी घडूच शकणार नाही असे नाही. नागरिकांचे मुलभूत हक्क पुन्हा हिरावून घेतले जाऊ शकतात असे आडवाणींनी म्हटले आहे. 
पुन्हा आणीबाणी येईल असे का वाटते असा प्रश्न विचारला असता आडवाणी म्हणाले, आपल्या राजकीय व्यवस्थेत असे कोणतेही संकेत दिसत नाही की आपण निर्धास्त राहू, राजकीय नेतृत्वापासूनही कोणतेही चांगले संकेत मिळत नाही, सध्याचे राजकीय नेतृत्व परिपक्व नाही असा याचा अर्थ नाही, पण विद्यमान नेतृत्वांवर विश्वास ठेवता येत नाही असेही त्यांनी नमूद केले. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे.