शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

दिल्लीत राज्यातील पराभवाची शनिवारी होणार मीमांसा

By admin | Updated: June 23, 2014 03:28 IST

लोकसभा निवडणुकीत न भूतो अशा पराभवाची मीमांसा करण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या ए.के. अ‍ॅन्थनी समितीने आपले काम सुरू केले आहे

नबिन सिन्हा, नवी दिल्लीलोकसभा निवडणुकीत न भूतो अशा पराभवाची मीमांसा करण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या ए.के. अ‍ॅन्थनी समितीने आपले काम सुरू केले आहे. येत्या २८ जूनला या समितीने महाराष्ट्रातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील १६ अन्य नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केले आहे़ या समितीत पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विविध राज्यांमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते, प्रदेशाध्यक्ष व त्या-त्या राज्यांचे प्रभारी सरचिटणीस यांचा समावेश आहे.महाराष्ट्रात नेतृत्वबदलाची चर्चा आणि चव्हाण यांना अ‍ॅन्थनी समितीने चर्चेसाठी केलेले पाचारण हे सर्व २८ जूनपर्यंत तरी त्यांची खुर्ची शाबूत असल्याचे संकेत देणारे आहे़ गेल्या दोन दिवसांच्या वेगवान राजकीय घडामोडी आणि काल शनिवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी त्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री चव्हाण यांची उचलबांगडी अटळ असल्याची चर्चा रंगली होती़ मात्र तूर्तास तरी चव्हाण यांच्या खुर्चीला धोका नसल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते़ एका अर्थाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे़ अ‍ॅन्थनी समितीची २८ जूनची बैठक होईपर्यंत राज्यातील नेतृत्वबदलाचा निर्णय लांबणीवर टाकला आहे़ अ‍ॅन्थनी समितीसमक्ष लोकसभेतील पक्षाच्या पराभवामागच्या सबबी तसेच भविष्याचा रोड मॅप यासोबतच महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील अशा नावांवर चर्चा अपेक्षित आहे़