शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Poll - मोदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? नोंदवा तुमचं मत

By admin | Updated: May 13, 2017 12:17 IST

लोकमतच्या वाचकांना काय वाटतं, त्यांची मोदी सरकारबद्दल काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दिल्ली, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल व केरळ वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले आणि हे यश नरेंद्र मोदींच्या करीश्म्याचं मानलं गेलं. भाजपाचे सगळे नेते व कार्यकर्ते भाजपाचं सरकार अत्यंत चांगला कारभार करत असल्याचं सांगत आहेत, तर विरोधक वाढती असहिष्णूता, वाढलेला दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, रोजगाराची वानवा, अर्थव्यवस्थेची असमाधानकारक वाढ याकडे लक्ष वेधत आहेत.
या पार्श्वभूमीवर लोकमतच्या वाचकांना काय वाटतं, त्यांची मोदी सरकारबद्दल काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. यामध्ये महागाई, विकास, भ्रष्टाचार, मंत्र्यांची कामगिरी, मोदींचा करीश्मा, जातीयवाद, असहिष्णूता, काश्मिर अशा अनेक प्रश्नांचा समावेश करण्यात आला असून जनतेला खरोखर या सरकारबद्दल काय वाटतं हे समोर येणार आहे. 
पुढील प्रश्नांसोबत दिलेले पर्याय निवडा आणि  पोलमध्ये सहभागी व्हा.