शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळांच्या विकासातही राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:36 IST

बारा राज्यांतून ही ठिकाणे निवडली.

नवी दिल्ली : विशेष पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी केंद्र सरकारने केलेली देशभरातील १७ ठिकाणांची निवड राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोआ) सत्ता नसलेल्या राज्यांनी केला आहे.बारा राज्यांतून ही ठिकाणे निवडली. त्यात रालोआची सरकारे असलेली महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, केरळ, बिहार ही राज्ये आहेत. याला ओडिशा, पंजाब, प. बंगाल, पुडुच्चेरी, आंध्र, तेलंगणा यांनी आक्षेप घेतला आहे.पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योत सिद्धू म्हणाले की, सुवर्ण मंदिराला रोज एक लाख दहा हजार लोक भेट देतात, तर ताजमहाल बघायला दररोज दहा हजार लोकही जात नाहीत. पण सुवर्णमंदिराची निवड झाली नाही. जालियनवाला बाग, भगतसिंग यांचे जन्मस्थळ यांचाही विचार व्हायला हवा.ओडिशाचे पर्यटनमंत्री अशोकचंद्र पांडा म्हणाले, सारासार विचाराने ही निवड झालेली नाही. कोणार्कचे सूर्यमंदिर, जगन्नाथ मंदिराची यांची निवड टाळण्यात आली. पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी म्हणाले की, आमचे राज्य महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. बंगालचे पर्यटनमंत्री गौतम देब यांनी व्हिक्टोरिया मेमोरियल या ऐतिहासिक वास्तूची निवड केंद्राने न केल्याबद्दल खंत व्यक्त केली.

टॅग्स :tourismपर्यटन