शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी विहीर केली कोरडी

By admin | Updated: April 21, 2017 18:28 IST

एका मुलीच्या हत्येचा तपास करत असताना पुराव्यासाठी पोलीस 50 मीटर खोल विहीरीत उतरले होते

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 21 - एखाद्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी ठरवलं तर काहीही करु शकतात याचा प्रत्यय क्राईम ब्रांचने आणून दिला आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात तपास करत असताना क्राईम ब्रांनचे याचं उदाहरण दिलं आहे. एका मुलीच्या हत्येचा तपास करत असताना पुराव्यासाठी पोलीस 50 मीटर खोल विहीरीत उतरले होते. या विहीरीत उतरण्यासाठी त्यांना 17 तास विहीरीच्या बाहेर उभं राहून वाट पहावी लागली. कारण पंपच्या सहाय्याने विहीरीतील सगळं पाणी बाहेर काढून विहीर कोरडी करण्यात आली. पोलीस एका मोबाईलचा शोध घेत होते जो या विहीरीत फेकून देण्यात आला होता. या मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांना खूपच धावपळ करावी लागली. 
 
पोलीस अधिका-याने सांगितलं की, "16 एप्रिल रोजी आम्हाला भिलवाडा - कोटा राष्ट्रीय महामार्गावर बासाखेडा येथे एका तरुणीचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती. ही हत्या 14 एप्रिलला झाली होती, पण आम्हाला 16 एप्रिलला याची माहिती मिळाली. तपास केला असता ही 20 वर्षीय तरुणी 14 एप्रिलपासून बेपत्ता असून रायला पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल होती".
 
"आम्ही कपडे आणि अंगठीच्या सहाय्याने मृतदेहाची ओळख पटवली. 14 एप्रिलला बेपत्ता झालेली तरुणी हिच असल्याची आमची खात्री पटली. हत्या करणा-याने तिचा चेहरा ठेचला असल्याने तिला ओळखणं कठीण झालं होतं", असंही अधिका-याने सांगितलं आहे.
 
तपासादरम्यान तरुणी उत्तरप्रदेशची राहणारी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितलं की "ती एक शिक्षिका होती. रायलामधील एका शिक्षकासोबत तिचे संबंध होते. तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न ठरवलं होतं. 6 मे रोजी तिचं लग्न होणार होतं. दुसरीकडे तरुणी आपल्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकत होती. प्रियकर आधीच विवाहित आणि एका मुलाचा बाप होता. दोघांमध्ये भांडण झालं असता त्याने कानाखाली मारली. नंतर धक्का मारला असता ती बेशुद्ध झाली. याचा फायदा घेत त्याने दगडाने तिच्यावर हल्ला करत हत्या केली". 
 
आरोपीने बाईकवरुन आपलं गाव गाठलं. जाताना सोबत तरुणीची बॅग आणि फोनही घेऊन गेला. त्याने बॅग रस्त्यात टाकली आणि मोबाईल विहीरीत फेकून दिला. पोलिसांनी 17 एप्रिल रोजी आरोपीला अटक केली असता त्याने सगळ्या घटनेचा उलगडा केला.