शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

रायसोनी घोटाळ्याची ‘पीएमओ’ने घेतली दखल

By admin | Updated: March 30, 2015 01:30 IST

रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळयाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने राजधानीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपासून सुरू झालेले उषोषण मागे घेण्यात आले.

उपोषण मागे : १५ दिवसांत ताजा अहवालनवी दिल्ली : जळगावात मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळयाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने राजधानीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपासून सुरू झालेले उषोषण मागे घेण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी हस्तक्षेप केला असून, १५ दिवसात अहवाल मागवून त्यानंतर कारवाईची दिशा निश्चित करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने पंतसंस्थेचे खातेदार सतीश बोधनकर, विजय मनुरकर, राजेश उत्तरवार यांच्यासह काही ठेवीदारांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले. गुरूवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांंना पाचारण केले. तिथे सतीश बोधनकर यांचे म्हणणे लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र उपोषणकर्त्यांनी कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी संचालकांची सुनावणी घेतल्यावर संचालकांची मालमत्ता जप्त करून पंतसंस्थेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिल्याचे सांगून ठरलेल्या मुदतीत पंतप्रधान कार्यालयाचा अहवाल आणि कृषिमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असेल तरच उपोषण मागे घेऊ असे सांगून ही पूर्तता झाली नाही तर २० एप्रिलपासून पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा दिला.