शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मोदी तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 13:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणाला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणाला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला हेतू साध्य करण्यासाठी ठरावीक वर्गामध्ये तिरस्कार, भय आणि क्रोधाचे वातावरण निर्माण करत आहेत. पण आम्ही सर्व भारतीयांच्या मनात प्रेम आणि करुणा निर्माण करत आहोत. देशबांधणीसाठी हाच एक मार्ग आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

शुक्रवारी लोकसभेत सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आरोप प्रत्यारोपांची जुलगबंदी रंगली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी राफेल करारासह विविध विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींच्या लोकसभेतील भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. "संसदेमध्ये काल झालेल्या चर्चेचे सार काढल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला हेतू साध्य करण्यासाठी  देशातील नागरिकांच्या हृदयामध्ये तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, असे वाटते. मात्र आम्ही सर्व भारतीयांच्या मनात प्रेम आणि करुणा निर्माण करत आहोत. देशबांधणीसाठी हाच एक मार्ग आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी