शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

जागतिक अशांततेच्या काळात सामर्थ्यवान भारत आज जगासाठी नवी आशा: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 06:22 IST

सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत एका नव्या भविष्यासाठी तत्पर देश म्हणून आम्ही पुढे येत आहोत. देशाच्या या यशाचे श्रेय देशातील युवकांना असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

बडोदा : कोरोनासाथ आणि जागतिक अशांततेच्या, संघर्षाच्या काळात भारत एक सामर्थ्यवान देश म्हणून पुढे आला आहे. असे सांगतानाच जगासाठी भारत आज एक नवी आशा आहे आणि अनेक समस्यांवरील उत्तरेही काढली जात आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 

गुजरातच्या बडोदा शहरात कुंडलधामस्थित स्वामिनारायण मंदिर आणि करेलीबागच्या स्वामिनारायण मंदिराकडून आयोजित युवा शिबिरात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही अशा एका नव्या भारताची जडणघडण करत आहोत, ज्याची ओळख नवी असेल. जो देश भविष्याकडे पाहत असेल, पण त्याची परंपरा प्राचीन असेल. 

मोदी म्हणाले की, कोरोनासाथीच्या संकटाच्या काळात देशाने लसी आणि औषधांचा पुरवठा केला. जागतिक अशांतता आणि संघर्षाच्या काळात एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून भारत पुढे आला आहे. त्यामुळेच देश आज जगासाठी एक नवी आशा बनला आहे. हवामान बदलाच्या धोक्याबाबत ते म्हणाले की, आज भारतच असा देश आहे, जो अशा अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधत आहे, नेतृत्व करत आहे.

सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत नव्या भविष्यासाठी तयार 

- मोदी म्हणाले की, सॉफ्टवेअर ते स्पेसपर्यंत एका नव्या भविष्यासाठी तत्पर देश म्हणून आम्ही पुढे येत आहोत. देशाच्या या यशाचे श्रेय देशातील युवकांना असल्याचे ते म्हणाले. 

- स्टार्टअपचा उल्लेख करून ते म्हणाले की, या क्षेत्रात भारत आज जगातील तिसरा सर्वात मोठा इकोसिस्टी आहे. त्यांनी युवकांना आवाहन केले की, १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत त्यांनी डिजिटल देवाणघेवाण करावी आणि नगदी व्यवहार करू नये. असे केल्यास देशात एक नवी क्रांती येऊ शकते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीvadodara-pcवडोदरा