शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'सण साजरा करा, पण सावधगिरीने'; 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 14:50 IST

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासोबतच लोकांना कोरोना विषाणूबाबत सतर्क केले.

'मन की बात'या कार्यक्रमाचा आज ९९ व्या भाग प्रसारीत झाला. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित करताना, लोकांना पवित्र रमजान महिन्यासह विविध आगामी सणांसाठी शुभेच्छा दिल्या, पण, देशातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला. 'सण साजरे करा, पण नेहमी सतर्क राहा',असा संदेशही पंतप्रधान मोदींनी दिला. 

Rahul Gandhi : 'राहुल गांधी हार्वर्ड आणि केंब्रिजमध्ये शिकले, तुम्ही त्यांना पप्पू म्हणता', प्रियंका गांधी संतापल्या

'देशात काही ठिकाणी कोरोनाही वाढत आहे. म्हणूनच तुम्ही सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. एक महिन्यापूर्वी देशभरात कोविड-19 संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या १०० च्या आत होती, तिथे आता एकापेक्षा जास्त आणि दररोज दीड हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे, असंही मोदी म्हणाले. 

'भारतात कोरोना विषाणूचे १८९० नवीन रुग्ण आढळले आहेत, जे १४९ दिवसांतील सर्वाधिक आहे. त्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९४३३ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशात एकाच दिवसात २२०८ रुग्ण आढळले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. 

यासोबतच पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात अवयवदानाचे महत्त्वही अधोरेखित केले. 'आज देशात अवयवदानाविषयी जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तीन पटीने वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना रक्तदानासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे येण्याचे आवाहन केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान करणाऱ्यांच्या नातेवाइकांचे अनुभव ऐकून घेतले. “तुमचा एक निर्णय अनेकांचे जीव वाचवू शकतो, जीवन घडवू शकतो.”, असंही पंतप्रधान म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcorona virusकोरोना वायरस बातम्या