शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

पंतप्रधानांची तीन आॅलिम्पिकसाठी कृती समिती स्थापन करण्याची घोषणा

By admin | Updated: August 26, 2016 22:18 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे भारतीय पथक सहभागी झाल्यानंतरही फक्त दोन पदकांवरच समाधान मानावे लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - रिओ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे भारतीय पथक सहभागी झाल्यानंतरही फक्त दोन पदकांवरच समाधान मानावे लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची शुक्रवारी घोषणा केली.२0२0, २0२४ आणि २0२८ मध्ये होणा-या पुढील आॅलिम्पिकसाठी कृती समिती स्थापन करण्यात येईल. ही कृती समिती आॅलिम्पिकसाठी कृती आराखडा तयार करील.रिओ आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांच्याद्वारे भारताला फक्त दोनच पदके जिंकता आली होती. सिंधूने रौप्य तर साक्षीने कास्यपदक जिंकले होते.मोदी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ते म्हणाले, आगामी काही दिवसांतच कृती समिती स्थापन केली जाईल. कृती समिती खेळ सुविधा, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया आणि या बाबीशी निगडित बाबींसाठी पूर्ण आराखडा तयार करील. या कृती समितीत तज्ज्ञांशिवाय अन्य व्यक्तीदेखील असतील.रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर पंतप्रधान काही पावले उचलतील, अशी चर्चा होती. कृती समिती करण्याच्या घोषणनेनंतर या दिशेने उचलले हे एक पाऊल आहे. पुढील आॅलिम्पिक स्पर्धा २0२0 मध्ये जपानच्या टोकियो येथे होणार आहे.भारताने रिओ आॅलिम्पिकमध्ये ११७ सदस्यीय पथक पाठवले होते. त्यात फक्त दोनच पदके जिंकता आली. भारताने याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये २ रौप्य आणि चार कास्यपदकांसह एकूण सहा पदके जिंकली होती. पंतप्रधान मोदी यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याआधी भारतीय खेळाडूंना वैयक्तिक भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.रिओनंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी २0२0 च्या टोकियो आॅलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी करण्यावर जोर दिला होता.