शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

50 औषधे मोफत देण्याची योजना

By admin | Updated: June 21, 2014 02:05 IST

आवश्यक औषधे सर्वाना मोफत उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांचे जिणो सुखकर करण्याच्या गोड गोळीची योजनाही सरकार आखत आहे.

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेची नाजूक प्रकृती सुधारण्यासाठी कठोर आर्थिक उपायांचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे देत असतानाच ‘जेनेरिक’ स्वरूपातील 5क् आवश्यक औषधे सर्वाना मोफत उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांचे जिणो सुखकर करण्याच्या गोड गोळीची योजनाही सरकार आखत आहे.
नागरिकांना जन्मापासून मृत्यूर्पयत सर्वसामान्यपणो लागणारी 5क् आवश्यक औषधे सर्वाना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे. या 5क् औषधांच्या उपलब्धतेने देशातील बहुसंख्य नागरिकांच्या 75 टक्के आरोग्यविषयक गरजा भागविल्या जाऊ शकतील, असे केंद्रीय सार्वजनिकआरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
 ते म्हणाले की, विविध प्रकारची वेदना, जंतुसंसर्ग, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आरोग्यविषयक तक्रारींवर सर्वसामान्यपणो वापरली जाणारी अशी ही 5क् औषधे असतील. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रीस्क्रिप्शनवर ही औषधे सरकारी इस्पितळे व दवाखान्यांमधून नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल.
अंतिमत: देशातील सर्व नागरिकांर्पयत पोहोचणो हा या योजनेचा उद्देश असेल. सुरुवातीस निवडक इस्पितळांमध्ये सुरुवात करून टप्प्याटप्प्याने देशभर या योजनेचा विस्तार केला जाईल, असेही सांगितले गेले.
आरोग्यमंत्री म्हणाले की, या योजनेतून द्यायच्या प्रमाणित औषधांची सूची केल्याने सरकार, बहुसंख्य जनतेच्या गरजा भागविण्यासाठी, अधिक दज्रेदार अशी 35 टक्के जास्त औषधे खरेदी करू शकेल.सध्या सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये वापरल्या जाणा:या औषधांपैकी 5क् टक्के औषधे वाया जातात किंवा  प्रमाणाबाहेर वापर केल्याने त्यांचा गुण येत नाही. त्यामुळे या योजनेत औषधांची खरेदी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणो, त्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणो व त्यांचा रास्त वापर करणो यावर या योजनेत विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)