शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच्या पायलटचे निधन; १९७१ साली झाले होते अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:59 IST

कॅप्टन काचरु २६ प्रवाशांसह विमान घेऊन श्रीनगर ते जम्मू प्रवास करत होते.

फरिदाबाद- इंडियन एअरलाइन्सचे माजी वैमानिक कॅप्टन एम. के. काचरु यांचे आज दीर्घ आजारने निधन. १९७१ साली इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करुन पाकिस्तानात नेण्यात आले होते. काचरु त्या विमानाचे वैमानिक होते. मृत्युसमयी त्यांचे वय ९३ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.कॅप्टन काचरु २६ प्रवाशांसह विमान घेऊन श्रीनगर ते जम्मू प्रवास करत होते. यावेळेस दोन काश्मिरी तरुणांनी विमानाचे अपहरण करुन त्यांना लाहोरला नेले होते. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री यांनी विमानतळाला भेट देऊन अपहरणकर्त्यांची भेट घेतली होती. या दोन अपहरणकर्त्यांनी भारतातील काही कैद्यांना सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी भारताने धुडकावून लावली होती. भारतीय प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना अमृतसरमार्गे भारतात सुखरुप आणण्यात आले. मात्र, लाहोर विमानतळावरील विमानाला आग लावून देण्यात आली होती. अपहरण करणाऱ्या दोघांची नावे हाशिम कुरेशी आणि अश्रफ कुरेशी अशी होती. भारताने या घटनेनंतर पाकिस्तानच्या विमानांना भारताच्या हवाई सीमेत येण्यास मज्जाव करुन उड्डाणबंदी घातली.  ही बंदी १९७१ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत चालली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी