शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

पीपल्सच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे

By admin | Updated: September 22, 2014 04:37 IST

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची सोबत करणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे

मुंबई : लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची सोबत करणा-या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे यांना पाठवून दिले. मुंबई प्रदेशाध्यक्ष बदलावा, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी राजीनामास्त्र उगारले आहे. पक्षाची विस्कळीत घडी बसविण्यासाठी तसे मुंबई कार्यकारिणी पुनर्स्थापित करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. अकार्यक्षम मुंबई अध्यक्षांना बदलण्याची मागणीही करण्यात आली. गेल्या ११ वर्षांपासून मिलिंद सुर्वे मुंबई अध्यक्षपदावर आहेत. या प्रदीर्घ कार्यकाळात सरचिटणीस अथवा अन्य कार्यकारिणी स्थापन करण्याचेही कष्ट सुर्वेंनी घेतले नाहीत. मुंबईतील २२७ वॉर्डांत कार्यकारिणी, ३४ तालुके व ६ जिल्ह्यांपैकी ३ ठिकाणी अध्यक्षही नेमण्यात आले नाहीत. केवळ ठरावीक वॉर्डात, तालुक्यात नेमणुका झाल्या असून मुंबईत पक्षविस्तार करण्यास विद्यमान अध्यक्षांना अपयश आले असून, त्यांना तातडीने हटविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. १५ सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षाला चुकीचा संदेश मिळू नये, अशी मागणी कवाडे, युथ फोर्सचे प्रमुख जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)