शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

पठाणकोट हल्ला; अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर -सोनिया

By admin | Updated: January 5, 2016 00:36 IST

देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर बनल्याची चिंता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतानाच

नवी दिल्ली : देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर बनल्याची चिंता काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांनी जवानांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. सुरक्षा जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करीत त्यांनी या मोहिमेतील योगदानाचा उल्लेख केल्याचे काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुप्तचर संस्थांनी पूर्वसूचना देऊनही अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनल्यामुळे केंद्र सरकार पावले उचलेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नागरिक आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या संस्थांच्या सुरक्षेची बाब गंभीर बनल्याचे त्यांनी नमूद केले.1 पंजाब पोलीस अधीक्षकांचे अपहरण झाल्यानंतर अलर्ट जारी होण्याआधीच अतिरेक्यांनी पठाणकोटच्या हवाई तळाच्या परिसरात प्रवेश केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिरेक्यांनी लष्करी तंत्राचा पुरेपूर वापर करीत घुसखोरीचा डाव साधला, असे सुरक्षा संस्थांच्या सूत्रांनी म्हटले आहे. 2 पठाणकोट एअरबेससह महत्त्वाच्या सुरक्षासंस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर जवानांनी अतिरेक्यांना हल्ला करता येऊ नये यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. अतिरेकी १ जानेवारीच्या सकाळीच या परिसरात शिरले असावे, कारण काही तासांतच संध्याकाळी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. 3 पंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांनी सादर केलेल्या माहितीची शहानिशा करण्यात काही तास वाया गेले. अतिरेक्यांनी माझ्यासह अन्य दोघांचे अपहरण केले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती. सलविंदरसिंग यांनी अतिरेक्यांबाबत माहिती देऊनही ही बाब गांभीर्याने घेण्यात न आल्यामुळे महत्त्वाचे काही तास वाया गेले. मोदी सरकारच्या पाकिस्तानसंबंधी विदेश धोरणात सातत्य नसल्यामुळे देशाच्या सीमा कधी नव्हे तेवढ्या असुरक्षित बनल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी भाषणांमधून पाकिस्तानसंबंधी धोरणात बदल होण्याचे संकेत दिले होते, मात्र त्यांचे धोरण निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे. - मायावती, बसपा अध्यक्षा