शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पासपोर्टला चीप, मेपासून प्रारंभ, 70 देशांमध्ये प्रक्रिया सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 12:20 IST

विदेश मंत्रालयाशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांची माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सध्याच्या पासपोर्टच्या जागी ई-पासपोर्ट आणण्याची तयारी भारत सरकारने चालविली आहे. मे महिन्यात एका पथदर्शक प्रकल्पांतर्गत ई-पासपोर्टचे वितरण सुरू होईल, असे विदेश मंत्रालयाशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ई-पासपोर्ट बुकलेटच्या स्वरूपात असेल. मात्र, त्यात एक इलेक्ट्रॉनिक चिप लावलेली असेल. या चिपमध्ये संबंधित व्यक्तीचा सर्व तपशील असेल. संगणक सेंसरच्या जवळ नेल्यास हा तपशील संगणकाच्या पडद्यावर उघडेल. पहिल्या टप्प्यात १० लाख ई-पासपोर्ट जारी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी काळात केवळ ई-पासपोर्टच मिळतील. ७० देशांत भारतीयांसाठी इमिग्रेशन प्रक्रिया सोपी होईल. ४.५ कोटी बुकलेट्सची ऑर्डर आगामी ४ ते ५ वर्षांसाठी देण्यात आली आहे. पहिल्या वर्षी ७० लाख बुकलेट छापले जातील.

जूनपर्यंत तयार होणार पूर्ण नेटवर्क- ई पासपोर्टसाठी आवश्यक मॅनेजमेंट सीस्टिम, इंटरऑपरेबिलिटी टेस्ट बेड, प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट, ई-पर्सनलायजेशन, ई-पासपोर्ट व्हेरिफिकेशन, इमिग्रेशन चेकपोस्ट इ. स्वरूपातील तांत्रिक नेटवर्क जूनपर्यंत पूर्ण होईल.

छपाई नाशिकला होणार- सध्या भारतात १० कोटी लोकांकडे पासपोर्ट आहेत. ते सर्वच बदलून ई-पासपोर्ट जारी केले जातील. चिप असलेल्या बुकलेटची छपाई नाशिकमधील भारतीय प्रतिभूती मुद्रणालयात केली जाणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानpassportपासपोर्ट