शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

संसदेतील कोंडी फुटण्याची चिन्हे, संसदीय मंत्र्यांनी ठोठावले काँग्रेसचे दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 04:07 IST

संसदेचे कामकाज १४ दिवसांपासून होत नसल्याने व कामकाजाचे नऊ दिवसच शिल्लक असल्याने सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी विरोधकांशी संपर्क साधण्याचे संकेत दिले. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व सोमनाथ चॅटर्जी यांनी टीका केल्यानंतर सरकारने पुढाकार घेतला आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : संसदेचे कामकाज १४ दिवसांपासून होत नसल्याने व कामकाजाचे नऊ दिवसच शिल्लक असल्याने सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी विरोधकांशी संपर्क साधण्याचे संकेत दिले. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व सोमनाथ चॅटर्जी यांनी टीका केल्यानंतर सरकारने पुढाकार घेतला आहे.गेल्या दोन आठवड्यांत राज्यसभा व लोकसभेचे कामकाज काही मिनिटांत गुंडाळावे लागल्यामुळे वातावरण निवळण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, यासाठी दडपण वाढत आहे. संसदेतील सध्याच्या कोंडीला सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकार कोणत्याही पक्षाशी संपर्क साधत नाही, असा आरोप केलाआहे.वाईट प्रघात नकोअविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊ न देता संसद अनिश्चित काळासाठी सरकार तहकूब होऊ देणार नाही, असे कळते. तो वाईट प्रघात पडेल. इतर विषयापेक्षा अविश्वास प्रस्ताव आधी विचारात घेतला जातो. त्यावरील चर्चेपासून सरकार दूर पळत आहे अशी प्रतिमा निर्माण व्हावी, असे सरकारला वाटत नाही.भाजपा खासदारांची आज बैठकटीडीपीच्या नेत्यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. शुक्रवारी भाजपा खासदारांच्या नव्या मुख्यालयात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व इतर या बैठकीत बोलतील.संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल म्हणाले की, कोंडी फोडण्यासाठी सरकार काँग्रेस, टीडीपी व एआयएडीएमकेशी संपर्क साधेल. आपण आझाद यांना भेटायला गेलो. परंतु, आझाद बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली नाही.ग्रॅच्युइटी विधेयक मंजूरराज्यसभेत गोंधळ सुरू असूनही सरकारी कर्मचाºयांच्या करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचे दुरुस्ती विधेयक सभापती व्यंकय्या नायडू यांच्या शिष्टाईमुळे मंजूर झाले. त्यांनी विरोधी नेत्यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या हिताचे हे विधेयक मंजूर होऊ द्यावे, असे आवाहन केले. त्यामुळे सभागृहात गोंधळ सुरू असतानाच हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले.

टॅग्स :Parliamentसंसद