शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

लोकसभेत चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर!, संसदीय परंपरा खुंटीला टांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 04:28 IST

विरोधकाचे आक्षेप व त्यांच्या पत्राकडे साफ करुन २०१८-१९ चा अर्थसंकल्प बुधवारी लोकसभेत चर्चेविनाच बहुमताने मंजूर करण्यात आला.

नवी दिल्ली : विरोधकाचे आक्षेप व त्यांच्या पत्राकडे साफ करुन २०१८-१९ चा अर्थसंकल्प बुधवारी लोकसभेत चर्चेविनाच बहुमताने मंजूर करण्यात आला. संसदेच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. या कृतीद्वारे लोकसभाध्यक्षांनी संसदीय परंपरा खुंटीला टांगून ठेवल्याची टीका होत आहे.आंध्रला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम व वायएसआर काँग्रेसचे सदस्य घोषणा देत असतानाच अर्थसंकल्पाचे विधेयक अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंजुरीस घेतले. तशी सूचना त्यांनी केंद्रीय अरुण जेटली यांना केली. कोलाहलात अध्यक्ष व जेटली यांचे बोलणे ऐकू आले नाही. या पद्धतीने अर्थसंकल्पाला मंजुरी देऊ नये, या मागणीसाठी विरोधी सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर जमले. पण त्याकडे लक्ष न देता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्प मंजूर करुन घेतला.कोणत्याही परिस्थितीत अर्थसंकल्प मंजूर करून घ्यायचा, असे सरकारने ठरवले होते. हे आधीच कळल्याने तसे करू नये, यासाठी विरोधकांनी सुमित्रा महाजन यांना मंगळवारी पत्र पाठविले होते. पण त्याचा परिणाम झाला नाही. राज्यसभेत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.