शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"जर जनतेनं घोषणाबाजीसाठीच पाठवलं असेल, तर हेच करा अथवा..."; लोकसभाध्यक्ष भडकले, खासदारांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:30 IST

आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. ते सरकारकडे महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा जारी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या गदारोळावरून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी गदारोळ करणाऱ्या खासदारांना सुनावले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज (सोमवार) संसदेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. गेल्या काही दिवसांपूर्वी माहुकंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक दिसत आहेत. आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली. ते सरकारकडे महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा जारी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या गदारोळावरून लोकसभाध्यक्षओम बिर्ला यांनी गदारोळ करणाऱ्या खासदारांना सुनावले.

सभागृहात गोषणाबाजी - अर्थसंकल्पाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी सरकारकडे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात उत्तर देण्याची मागणी करत घोषणाबाजीला सुरुवात केली. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांवर भडकले आणि "जर जनतेने घोषणाबाजी करण्यासाठीच पाठवले असेल, तर हेच करावे अथवा कामकाच चालू द्यावे," अशा शब्दांत सुनावले.

काय म्हणाले ओम बिर्ला? -घोषणाबाजी करणाऱ्या खासदारांना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "या मुद्द्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केला होता. आपण अभिभाषणावरील चर्चेदरम्यान हा विषय मांडू शकला असता. मात्र, प्रश्नोत्तराचा काळ हा महत्वाचा असतो. यात सरकारची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते." यावेळी बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. 

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी -लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "जर देशातील जनतेने आपल्याला घोषणा देण्यासाठी पाठवले असेल, तर ते करा आणि जर तुम्हाला सभागृह चालवायचे असेल, तर आपापल्या जागेवर बसा." यावेळी महाकुंभ मेळ्यात जालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात विरोदी पक्षाच्या सदस्यांनी 'प्रधानमंत्री जवाब दो' आणि 'मोदी सरकार शेम शेम' अशी घोषणाबाजीही केली. तत्पूर्वी, मौनी अवमस्येला प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, यासंदर्भात सरकारने मृतांचा खरा आकडा सांगितला नाही, असा आरोप काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाParliamentसंसद