शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

स्वमग्न मुलांच्या पालकांची बदली नाही

By admin | Updated: November 18, 2014 00:19 IST

स्वमग्न अर्थात आॅटिज्म या आजाराने पछाडलेली मुले असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली न करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत़ केवळ एवढेच नाही

नवी दिल्ली : स्वमग्न अर्थात आॅटिज्म या आजाराने पछाडलेली मुले असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली न करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत़ केवळ एवढेच नाही तर बदली नाकारणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठीही बाध्य केले जाणार नाही़कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे़ अपंग मुले असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदलीत सवलत आहे़ आता यात ज्यांची मुले आॅटिज्मने पीडित आहेत, अशा कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे़ आॅटिज्मने प्रभावित मुलांची कायम काळजी घ्यावी लागते़ त्यामुळेच आॅटिज्मलाही ‘अपंग’ श्रेणीत सामील करण्यात आले आहे़ वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे अपंग मुलांचे पालक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर घालता कामा नये़ असे कर्मचारी बदली नाकारत असतील तर त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगणे हेही गैर आहे़ कारण अपंग मुलांचे पालनपोषण आणि पुनर्वसनासाठी पैशांची गरज असते़ अशा स्थितीत व्हीआरएसमुळे अपंग मुलाच्या पुनर्वसन प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम संभवतो, असे आदेशात म्हटले आहे़अपंग श्रेणीत अंधत्व, अल्पदृष्टी, कर्णदोष, सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग, मतिमंदत्व, गतिमंदत्व, मानसिक आजार आदींचा समावेश आहे़ आॅटिज्म एक मनोवस्था आहे़ यात पीडितास संवाद साधण्यास प्रचंड अडचण येते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)