शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा, फोन दूर ठेवा ना! तुमच्याशी बोलायचे आहे; स्मार्टफोन अन् सोशल मीडियामुळे वाढतोय दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 08:43 IST

सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.

नवी दिल्ली: स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होत आहे. कुटुंबामध्ये सोशल मीडियाची ढवळाढवळ प्रचंड वाढली असून, लहान मुलांचे भावविश्व त्यामुळे पार उद्ध्वस्त होत आहे. आई-वडिलांच्या फोनमध्ये तुम्हाला काय हवे, असे या मुलांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे आत्मपरीक्षण करायला लावणारी होती. मुलांना आई- बाबांच्या मोबाइलमध्ये फक्त कॉलिंग, मेसेजिंग आणि कॅमेरा या तीनच सुविधा हव्यात.

 सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.

स्मार्टफोनमुळे निर्माण झाली भिंत

मुलांना आई-वडिलांचा वेळ हवा आहे; पण त्यांच्यात स्मार्टफोनमुळे एक भिंत निर्माण झाली आहे. मुले आणि आई-वडिलांमधील नात्यावर स्मार्टफोनचे परिणाम जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. स्मार्टफोनमुळे नात्यांना तडा जाण्याचा धोका आहे, असा इशाराही सर्वेक्षणातून देण्यात आला आहे.

७६% आणि ७२ टक्के मुलांनी मान्य केले की, ते स्मार्टफोनशिवाय राहू शकत नाहीत. 

 ६४% मुलांनी मान्य केले की त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. पेक्षा जास्त ६०% मुलांचा सोशल मीडियावरील वावर हा मित्रांवर अवलंबून आहे.

 ७६% मुले आणि पालकांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे.

सोशल मीडियावर कोणाचा किती वेळ? 

■ सर्वेक्षणानुसार, आई-वडील दररोज सरासरी ५ तास, तर मुले ४ तास स्मार्टफोनवर वेळ घालवतात.

 ■ सर्वाधिक वेळ हा सोशल मीडिया व मनोरंजनाच्या अॅपवर दिला जातो.

 ■ तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तंत्रज्ञानाचा वापर हा सकारात्मक बदल आणि आयुष्य सुलभ होण्यासाठी व्हायला हवा. 

■ विशेष म्हणजे, आई-वडिलांच्या तुलनेत मुले स्मार्टफोनच्या दुष्परिणामांबाबत जागरूक आहेत, हे आढळले आहे.