शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आई-बाबा, फोन दूर ठेवा ना! तुमच्याशी बोलायचे आहे; स्मार्टफोन अन् सोशल मीडियामुळे वाढतोय दुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 08:43 IST

सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.

नवी दिल्ली: स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होत आहे. कुटुंबामध्ये सोशल मीडियाची ढवळाढवळ प्रचंड वाढली असून, लहान मुलांचे भावविश्व त्यामुळे पार उद्ध्वस्त होत आहे. आई-वडिलांच्या फोनमध्ये तुम्हाला काय हवे, असे या मुलांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे आत्मपरीक्षण करायला लावणारी होती. मुलांना आई- बाबांच्या मोबाइलमध्ये फक्त कॉलिंग, मेसेजिंग आणि कॅमेरा या तीनच सुविधा हव्यात.

 सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालातून मुलांच्या मनातील गोष्टी बाहेर आल्या आहेत.

स्मार्टफोनमुळे निर्माण झाली भिंत

मुलांना आई-वडिलांचा वेळ हवा आहे; पण त्यांच्यात स्मार्टफोनमुळे एक भिंत निर्माण झाली आहे. मुले आणि आई-वडिलांमधील नात्यावर स्मार्टफोनचे परिणाम जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. स्मार्टफोनमुळे नात्यांना तडा जाण्याचा धोका आहे, असा इशाराही सर्वेक्षणातून देण्यात आला आहे.

७६% आणि ७२ टक्के मुलांनी मान्य केले की, ते स्मार्टफोनशिवाय राहू शकत नाहीत. 

 ६४% मुलांनी मान्य केले की त्यांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. पेक्षा जास्त ६०% मुलांचा सोशल मीडियावरील वावर हा मित्रांवर अवलंबून आहे.

 ७६% मुले आणि पालकांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे.

सोशल मीडियावर कोणाचा किती वेळ? 

■ सर्वेक्षणानुसार, आई-वडील दररोज सरासरी ५ तास, तर मुले ४ तास स्मार्टफोनवर वेळ घालवतात.

 ■ सर्वाधिक वेळ हा सोशल मीडिया व मनोरंजनाच्या अॅपवर दिला जातो.

 ■ तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तंत्रज्ञानाचा वापर हा सकारात्मक बदल आणि आयुष्य सुलभ होण्यासाठी व्हायला हवा. 

■ विशेष म्हणजे, आई-वडिलांच्या तुलनेत मुले स्मार्टफोनच्या दुष्परिणामांबाबत जागरूक आहेत, हे आढळले आहे.