शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
10
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
11
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
12
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
15
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
16
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
17
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
18
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
19
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
20
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:20 IST

आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. माझे जयपूरमधील विधान सरकारसाठी होते की, सरकारचा आत्मा हादरेल. पण ते हिंदू समाजासाठी आहे, असे मांडण्यात आले. पण तसे नाही, असे दिल्लीतील पत्रकार परिषदेत मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले. तसेच, आमचे तरुण आमच्या नियंत्रणात आहेत आणि आम्ही त्यांना नियंत्रणात ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. पण, याचा अर्थ आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

मौलाना तौकीर रझा म्हणाले की, मी हिंदू समाजाचा अधिक विचार करतो. हजारो मुस्लिम मुलींना हिंदू मुलांनी फूस लावून नेले. हजारो हिंदू मुलींचा त्या हिंदू मुलांवर काही अधिकार होता की नाही? मौलाना तौकीर रझा पुढे म्हणाले की, आमच्या हिंदू तरुणांना त्यांच्या पालकांकडून चांगले संस्कार केले जात नाहीत. पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तसेच, आपले म्हणणे देशाच्या हिताचे असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत तौकीर रझा यांनी सांगितले.

पीएम मोदींवरही केली टिप्पणीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा मौलाना तौकीर रझा यांनी टिप्पणी केली आहे. मौलाना तौकीर रझा म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकजूट राहिलात तर सुरक्षित राहाल. पंतप्रधानांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार बोलले पाहिजे. ते १४० कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. त्यांनी हे केवळ हिंदूंसाठीच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी सांगितले असते.

पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही- मौलाना तौकीर रझामौलाना तौकीर रझा म्हणाले की, जर आपल्या देशात अवैधपणे घुसखोर येत असतील तर ते आपल्या सरकारचे अपयश आहे. येथील मुस्लिमांवर नव्हे तर सुरक्षा दलांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. अखंड भारत बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत पसरलेला आहे. भारताकडे एवढी ताकद असेल तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा भारतात समावेश करा. तसेच, पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही. उलट ज्यांनी मुस्लिमांचा द्वेष केला, त्यांनीच पाकिस्तान निर्माण केला. ज्याला आरएसएस आणि हिंदू महासभेने पाठिंबा दिला होता, असेही मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत