शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

प. बंगालमध्ये पंचायत निवडणूक मतदानात हिंसाचार; १२ ठार, ४३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:52 IST

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसाचारात १२ ठार तर ४३ जण जखमी झाले आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी सोमवारी झालेल्या हिंसाचारात १२ ठार तर ४३ जण जखमी झाले आहेत. राज्यात ६० हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असतानाही उसळलेला हिंसाचार रोखता आला नाही. दिवसभरात ७३ टक्के इतके मतदान झाले.सत्ता टिकवू पाहाणारी तृणमूल काँग्रेस, अस्तित्व राखण्यासाठी चाललेली काँग्रेसची धडपड व सत्ता हाती नसल्याने गलितगात्र असलेला माकप व अन्य डावे पक्ष तसेच विरोधी पक्ष तसेच अत्यंत आक्रमक बनलेला भाजपा हे पंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. राज्यातील उत्तर २४ परगणा, नादिया, दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांत झालेल्या हिंसक घटनांत तीन जण ठार झाले तर मुर्शिदाबाद येथील सुरजपूर गावात एका व्यक्तीला गोळ््या घालून ठार मारण्यात आले अशी माहिती राज्य निवडणुक आयोगाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. सूरजपूरमध्ये हत्या करण्यात आलेला व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता होता असा दावा मुर्शिदाबाद जिल्ह्यातीलभाजप नेते सुभाष मोंडल यांनी केला आहे.>बॉम्बस्फोट घडविलेदक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामध्ये तपन येथे हिंसाचारात एक व्यक्ती ठार तर चार जखमी झाले. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात व दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातही मतदानकेंद्राबाहेर बॉम्बस्फोट झाला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी मिरची पूड फेकण्याचेही प्रकार घडले.>आढळले तीन क्रूड बॉम्बउत्तर दिनजापूर जिल्ह्यातील गलईसूरामध्ये मतदान केंद्राच्या परिसरात तीन क्रूड बॉम्ब सापडले. त्यापैकी दोन क्रूड बॉम्ब हे रेल्वे रुळांवर ठेवलेले होते. या घटनेमुळे येथील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बसंती भागात मतदानकेंद्रांच्या बाहेर चेहरे झाकून घेतलेले काही बंदूकधारी फिरतानाची दृश्ये वृत्तवाहिन्यांनी दाखविली.