शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

प. बंगालमध्ये हिंसाचार

By admin | Updated: October 4, 2015 00:40 IST

सिलीगुडी महकुमा परिषद आणि अन्य दोन नगरपालिकांसाठी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत किमान ७० टक्के मतदान झाले. यावेळी मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या

कोलकता : सिलीगुडी महकुमा परिषद आणि अन्य दोन नगरपालिकांसाठी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत किमान ७० टक्के मतदान झाले. यावेळी मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात किमान दोन जण ठार झाले. तृणमूल काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप माकपाने केला आहे.या गैरप्रकारांच्या विरोधात राजरहाट आणि बिधाननगर भागात माकपाने सोमवारी बंदचे आवाहन केले आहे. बिधाननगर आणि असनसोल येथे ७१ टक्के, तर सिलीगुडी येथे ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि प्रतिस्पर्धी माकप यांच्यात या निवडणुकीसाठी तीव्र स्पर्धा लागली आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीद्वारे तृणमूलसमोर माकपाचे तगडे आव्हान असून, माकपाचा हल्ला परतावून लावत सत्ता कायम राखावयाची आहे.या निवडणुकीशिवाय बांकुरा जिल्ह्यातील पंचायती व दोन पंचायत समितीसाठी निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीच्या ३४ जागांसाठीही पोटनिवडणूक झाली. (वृत्तसंस्था)