शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 10:30 IST

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चीनचा सहारा घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविरोधात कट रचण्याच्या प्रयत्नात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने एलओसीवर केवळ सैनिकांचीच संख्या वाढवली नाही तर पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करत आहे. 

पाकिस्तान एलओसीवर काहीतरी मोठी कारवाई करण्याचा प्लॅन आखत आहे. तसेच, पाकिस्तानच्या लष्काराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैनिकांची संख्या वाढविली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटलीमध्ये एओसीजवळ पाकिस्तानचे तीन ब्रिगेड तैनात आहेत. याशिवाय, एओसीवर पाकिस्तानच्या लष्कराने 10 ऑब्जरव्हेशन पाईंट तयार केले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील सुंदरबनी, नौशेरा आणि राजौरी सेक्टमध्येही पाकिस्तानेच सैनिक तैनात आहेत. 

सीमेवर हालचाली वाढल्या...पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) शिवाय 100 हून अधिका पाकिस्तानी सर्व्हिस ग्रुप आणि कमांडो सुद्धा तैनात केले आहेत. असेही सांगण्यात येत आहे की, लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांची काश्मीरच्या मुद्द्यावरुन कमांडर्ससोबत बैठक सुद्धा झाली आहे. कारण, पाकिस्तानला माहीत आहे की, भारतासोबत थेट युद्ध करुन जिंकू शकणार नाही. यासाठी सैनिकांच्या आडून दहदशतवाद्यांनी भारतात घुसवण्याचा प्लॅन करण्यात येत आहे. 

300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीतमिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 300 दहशतवादी ठिकठिकाणी आणले आहेत. या दहशतवाद्यांमध्ये 15 अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. जास्तकरुन दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरच्या लीपा खोऱ्यात आहेत. पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर