शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नागरी वस्त्यांमध्ये हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:23 IST

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे बुधवारी पुन्हा उल्लंघन करून पूंछ-राजौरी पट्ट्यातील अनेक खेडी आणि भारतीय ठाण्यांवर उखळी बाँम्बच्या केलेल्या माऱ्यात नागरिक जखमी झाला.

जम्मू : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे बुधवारी पुन्हा उल्लंघन करून पूंछ-राजौरी पट्ट्यातील अनेक खेडी आणि भारतीय ठाण्यांवर उखळी बाँम्बच्या केलेल्या माऱ्यात नागरिक जखमी झाला. या बॉम्बच्या माऱ्याला भारताच्या लष्कराने तोडीस तोड उत्तर दिले. पाकिस्तानने या भागांत गोळीबारही केला.भिंबेर गली सेक्टरमधील नौशेरा सेक्टरमध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या ठाण्यांवर पाकिस्तानने सकाळी ८.४५ वाजता अकारण गोळीबार केला. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या लष्कराने राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील बालाकोट, धार, लांबिबरी, राजधानी, मानकोट, संदोट येथे बुधवारी सकाळी उखळी तोफांचा मारा सुरू केला. त्यात नियंत्रण रेषेवरील संदोट या छोट्या खेड्यातील रझा नावाचा रहिवासी जखमी झाला. पाकिस्तानने मंगळवारी पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अनेक खेडी व लष्कराच्या ठाण्यांवर उखळी बॉम्बचा मारा केला होता. त्यात दोन जवान हुतात्मा झाले आणि सहा जण जखमी झाले. विद्यार्थ्यांना फटकाराजौरी जिल्ह्यात शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवित पाकच्या तोफमाऱ्यांमुळे संकटात सापडले आहे. काल शाळेतील २१७ विद्यार्थ्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले होते. तोफमाऱ्याचा पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.