शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

पाकिस्तानला उपरती; म्हणे, ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 04:33 IST

महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर

नवी दिल्ली : महिनाभरात पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे १ लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागल्यानंतर अखेर दोन्ही देशांना शस्त्रसंधी कराराची आठवण झाली आहे. पाच महिन्यांत १,०५०वेळा गोळीबार करणाºया पाकिस्तानला उपरती असून, आता ‘शस्त्रसंधी’ नक्की पाळणार, असल्याचे हॉटलाइन चर्चेत मान्य केले आहे.दोन्ही देशांच्या लष्करी मोहिमविषयक विभागाच्या महासंचालकांची (डीजीएमओ) मंगळवारी विशेष हॉटलाइनवर चर्चा झाली. त्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याबाबत २००३ साली झालेल्या कराराचे यापुढे काटेकोर पालन करण्याचा निर्णय झाला.गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने लष्करी चौक्यांबरोबरच सीमेलगतच्या गावांवरही तोफगोळ््यांचा जोरदार मारा केला होता. त्यात अनेक सुरक्षा जवान शहीद झाले व नागरिकही मारले गेले होते. त्याला भारताने तेवढेच चोख प्रत्युत्तर दिले होते.२०१७ मध्ये अतिरेकी बुºहान वाणी भारताकडून मारला गेल्यानंतर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचे सर्वाधिक उल्लंघन झाले होते. त्या वर्षात पाकिस्तानकडून १९७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. २०१८ मध्ये पाच महिन्यात पाकिस्तानाने १०५० वेळा शस्त्रसंधी मोडली.२००१ मध्ये भारताच्या संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उद््भवलेल्या तणावानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली होती. २००३ साली दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांततेसाठी शस्त्रसंधी करार करण्यात आला होता.पाकने केली होती विनंतीदोन्ही देशांतील तणावही वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान व पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांच्यात झालेल्या चर्चेत जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्षनियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. या चर्चेसाठी पाकिस्तानने भारताला विनंती केली होती.