शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:20 IST

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा विकास दिव्यकीर्ती यांनी उल्लेख केला.

मंगळवारी जम्मू-काश्मीरधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील संबंध बिघडले. दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अनेक भारतीयांनी या विरोधात लष्करी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्यामध्ये डॉ. विकास दिव्यकीर्ती यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ते यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत-पाकिस्तान याच्याील संबंधावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवरही चर्चा केली.

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात

विकास दिव्यकीर्ती यांनीही या दहशतवादी घटनेत जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांचा हात असल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, कोणी स्वतःचे पाय कुऱ्हाडीने का कापेल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम तेथील पर्यटनावर होईल. याचा थेट परिणाम काश्मिरी लोकांच्या उत्पन्नावर होईल. तिथे पूर्वी २०-२२ लाख पर्यटक येत होते, तिथे आता २-२.५ कोटी लोक येत आहेत.

विकास दिव्यकीर्ती म्हणाले की, आजकाल पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. यादवी युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करू शकते. 'पाकिस्तानची सध्याची अवस्था वाईट आहे. बलुचिस्तान कधीही घडू शकते. एकाच वेळी २-३ बाळांचा जन्म होण्याची शक्यता आहे. ही बातमी कधीही येऊ शकते. तिथे ट्रेनचे अपहरण होते यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. जगभरात त्यांचे नाव खराब झाले आहे. त्यांना हे प्रकरण दाबायचे आहे, म्हणूनच ते अशा गोष् घडवून आणत आहेत, असंही विकास दिव्यकीर्ती म्हणाले.

 पाकिस्तानचे दोन, तीन भाग होणार

बलुचिस्तान, सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा सारख्या ठिकाणी सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळींचा उल्लेख करत विकास दिव्यकीर्ती म्हणाले, जर परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात पाकिस्तानचे अनेक भाग होऊ शकतात. विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती असहाय्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, तेथील सामान्य नागरिक महागाई, अस्थिरता आणि दहशतवादाने त्रस्त आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत