शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

पान 3 : बार्देसमधील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

म्हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.

म्हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.
पेरणी केलेल्या भातातून कणसे यायला सुरुवात झाली नसून चतुर्थीपर्यंत येणारी कणसे यंदा अजूनपर्यंत आली नसल्याची माहिती हळदोणातील एका शेतकर्‍याने दिली. पेरणी केलेल्या पिकातील काही पिके सरासरीवर 80 ते 120 दिवसांत पिकतात; पण काही पिकांना 40 ते 60 दिवसच झाल्याची माहिती कृषी विभागीय कार्यालयातील उपसंचालक अनिल नोरोन्हा यांनी दिली.
कृषी खात्याच्या विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बार्देस तालुक्यात 5370 हेक्टर जागेत खरीप हंगामात लागवड करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यंदा विभागीय कार्यालयातून शेतकर्‍यांना सुमारे 110 टन विविध जातीचे भात बियाणे लागवडीसाठी देण्यात आले आहे. यात ज्योती, जया, करंगुट, कर्जत व इतर जातीच्या बियाण्यांचा समावेश आहे.
या 5370 हेक्टर शेतीतील फक्त 20 टक्के हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करून यंदा लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 60 हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करण्यात आला होता.
पाण्याअभावी भरड शेतीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली असून काही शेतात पंपाच्या साहाय्याने पाणी देण्यात येत आहे. अशा शेतांवर जास्त प्रमाणात परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. भरड शेतीवर लगेचच परिणाम जाणवणार असल्याची माहिती दिली. (खास प्रतिनिधी)

चौकट
मूग पीक घ्या
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कृषी खात्याने शेतकर्‍यांसाठी मागील काही दिवसांत 50 किलो मुगाचे वितरण केले आहे. मुगाचे पीक सरासरी 50 दिवसांत येत असल्याने हे पीक शेतकर्‍यांना घेता येईल, असे नोरोन्हा म्हणाले. ज्या शेतकर्‍यांनी लागवड केली नाही, अशा शेतकर्‍यांनी मूग खात्याकडून नेण्यास सुरुवात केली आहे.