शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पान 3 : बार्देसमधील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

म्हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.

म्हापसा : पावसाने दडी मारल्याने बार्देसमधील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर शेती करपून जाण्याचा धोका आहे.
पेरणी केलेल्या भातातून कणसे यायला सुरुवात झाली नसून चतुर्थीपर्यंत येणारी कणसे यंदा अजूनपर्यंत आली नसल्याची माहिती हळदोणातील एका शेतकर्‍याने दिली. पेरणी केलेल्या पिकातील काही पिके सरासरीवर 80 ते 120 दिवसांत पिकतात; पण काही पिकांना 40 ते 60 दिवसच झाल्याची माहिती कृषी विभागीय कार्यालयातील उपसंचालक अनिल नोरोन्हा यांनी दिली.
कृषी खात्याच्या विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बार्देस तालुक्यात 5370 हेक्टर जागेत खरीप हंगामात लागवड करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यंदा विभागीय कार्यालयातून शेतकर्‍यांना सुमारे 110 टन विविध जातीचे भात बियाणे लागवडीसाठी देण्यात आले आहे. यात ज्योती, जया, करंगुट, कर्जत व इतर जातीच्या बियाण्यांचा समावेश आहे.
या 5370 हेक्टर शेतीतील फक्त 20 टक्के हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करून यंदा लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 60 हेक्टर शेतीत र्शी पद्धतीचा वापर करण्यात आला होता.
पाण्याअभावी भरड शेतीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली असून काही शेतात पंपाच्या साहाय्याने पाणी देण्यात येत आहे. अशा शेतांवर जास्त प्रमाणात परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. भरड शेतीवर लगेचच परिणाम जाणवणार असल्याची माहिती दिली. (खास प्रतिनिधी)

चौकट
मूग पीक घ्या
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कृषी खात्याने शेतकर्‍यांसाठी मागील काही दिवसांत 50 किलो मुगाचे वितरण केले आहे. मुगाचे पीक सरासरी 50 दिवसांत येत असल्याने हे पीक शेतकर्‍यांना घेता येईल, असे नोरोन्हा म्हणाले. ज्या शेतकर्‍यांनी लागवड केली नाही, अशा शेतकर्‍यांनी मूग खात्याकडून नेण्यास सुरुवात केली आहे.