शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
4
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
5
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
6
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
7
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
8
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
9
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
10
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
11
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
12
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
13
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
14
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
16
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
17
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
18
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
19
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
20
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

पॅकेजमुळे बिहारमध्ये आर्थिक विकास निश्चित

By admin | Updated: September 20, 2015 22:54 IST

१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा

नवी दिल्ली : १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी खोडून काढला आहे. असा दावा करणे हा नितीशकुमार यांचा ‘गैरसमज’ असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.नितीशकुमार यांनी ‘गैरसमजातून’ असा दावा केला असला तरी पुढच्या पाच वर्षांत बिहारला मिळणारा निधी वाढून ४.०८ लाख कोटींपर्यंत जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी जाहीर केलेल्या १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे आता तळागाळात ठोक विकासकामे दिसू लागतील, असा दावाही जेटली यांनी केला आहे.नितीशकुमार यांनी या महिन्यात लिहिलेल्या एका पत्राला मुद्देसूद उत्तर देताना जेटली पुढे म्हणतात, ‘बिहारसाठी पॅकेजची घोषणा हे राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने दर्शविलेल्या अटळ कटिबद्धतेचेच निदर्शक आहे.’जेटली यांनी हे पत्र नितीशकुमार यांना पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय साहाय्यतेत घट केल्यामुळे केंद्रीय करांमधील वाट्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे, असेही जेटली यांनी या पत्रात स्पष्ट केले.