शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

पॅकेजमुळे बिहारमध्ये आर्थिक विकास निश्चित

By admin | Updated: September 20, 2015 22:54 IST

१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा

नवी दिल्ली : १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी खोडून काढला आहे. असा दावा करणे हा नितीशकुमार यांचा ‘गैरसमज’ असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.नितीशकुमार यांनी ‘गैरसमजातून’ असा दावा केला असला तरी पुढच्या पाच वर्षांत बिहारला मिळणारा निधी वाढून ४.०८ लाख कोटींपर्यंत जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी जाहीर केलेल्या १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे आता तळागाळात ठोक विकासकामे दिसू लागतील, असा दावाही जेटली यांनी केला आहे.नितीशकुमार यांनी या महिन्यात लिहिलेल्या एका पत्राला मुद्देसूद उत्तर देताना जेटली पुढे म्हणतात, ‘बिहारसाठी पॅकेजची घोषणा हे राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने दर्शविलेल्या अटळ कटिबद्धतेचेच निदर्शक आहे.’जेटली यांनी हे पत्र नितीशकुमार यांना पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय साहाय्यतेत घट केल्यामुळे केंद्रीय करांमधील वाट्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे, असेही जेटली यांनी या पत्रात स्पष्ट केले.