शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

यूपी, राजस्थानात मुसळधार पाऊस व वादळाचं थैमान, 70 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:12 IST

उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळतो आहे.

जयपूर- उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळतो आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आलेलं वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

बुधवारी संध्याकाळपासून उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस व वादळाने थैमान घातलं आहे. यामध्ये एकुण 72 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात मृत्यू झालेल्यांची संख्या 45 आहे तर 38 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे आगऱ्यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला आहे. बिजनौर, शहाँरानपूर, बरेलीमध्ये एकुण नऊ जणांचा मृत्यू झाला. 

राजस्थानमध्येही वादळ व पावसाचा कहर कायम आहेत. राजस्थानमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाली आहेत. अलवर, भरतपूर आणि भोलपूर जिल्ह्यामध्ये विजेचे खांब व अनेक झाडं पडल्याचं वृत्त आहे. यापैकी नऊ जणांचा भरपूरमध्ये मृत्यू झाला. तीन जण अलवर, तीन जण भरतपूर आणि दोन जण झुंझुनूमध्ये दगावली आहेत. 

वादळी वाऱ्याने रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला. रेल्वेसेवा ठप्प झाली. जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण राज्यात धुळीचं साम्राज्या पसरलं होतं. बुधवारी संध्याकाळी खंडीत झालेला वीजपुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. राजस्थान सरकारकडून अनेक ठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.