शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

यूपी, राजस्थानात मुसळधार पाऊस व वादळाचं थैमान, 70 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:12 IST

उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळतो आहे.

जयपूर- उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळतो आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आलेलं वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

बुधवारी संध्याकाळपासून उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस व वादळाने थैमान घातलं आहे. यामध्ये एकुण 72 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात मृत्यू झालेल्यांची संख्या 45 आहे तर 38 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे आगऱ्यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला आहे. बिजनौर, शहाँरानपूर, बरेलीमध्ये एकुण नऊ जणांचा मृत्यू झाला. 

राजस्थानमध्येही वादळ व पावसाचा कहर कायम आहेत. राजस्थानमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाली आहेत. अलवर, भरतपूर आणि भोलपूर जिल्ह्यामध्ये विजेचे खांब व अनेक झाडं पडल्याचं वृत्त आहे. यापैकी नऊ जणांचा भरपूरमध्ये मृत्यू झाला. तीन जण अलवर, तीन जण भरतपूर आणि दोन जण झुंझुनूमध्ये दगावली आहेत. 

वादळी वाऱ्याने रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला. रेल्वेसेवा ठप्प झाली. जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण राज्यात धुळीचं साम्राज्या पसरलं होतं. बुधवारी संध्याकाळी खंडीत झालेला वीजपुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. राजस्थान सरकारकडून अनेक ठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.