शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

करिअर पोर्टलवर उपलब्ध ९०.४७ लाख नोकऱ्यांपैकी अवघ्या ३.५ टक्के जागांवर पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:28 IST

राष्ट्रीय करिअर पोर्टल २०१५ साली केंद्रीय कामगार खात्यातर्फे सुरू करण्यात आले. त्या पोर्टलवर कोणालाही नोकरीसाठी मोफत नावनोंदणी करता येते.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार दिल्याचा केंद्र सरकार दावा करत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राष्ट्रीय करिअर पोर्टलवर उपलब्ध झालेल्या ९०.४७ लाख नोकऱ्यांपैकी अवघ्या ३.५ टक्के जागांवर पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय कामगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत सांगितले की, पोर्टलवर ४ नोव्हेंबरपर्यंत ९०.४७ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या. त्यात ३.१६ लाख उमेदवारांना नोकरीकरिता नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर तेली म्हणाले की, करिअर सेवा मध्ये रोजगार कार्यालयांना परस्परांशी जोडण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रातील यवतमाळला (३०.४० लाख), उस्मानाबाद (२६.३७ लाख), ठाणे (२४.७९ लाख) अशी ८१.५६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. इंटरलिकिंग योजनेच्या अंतर्गत ३.६० कोटी रुपये देण्यात आले. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये १.१० कोटी होती. त्यामध्ये ६७ लाख पुरुष व ३४ लाख महिला उमेदवार होत्या. या पोर्टलवर उपलब्ध प्रत्येक नोकरीसाठी सरासरी ७५ उमेदवारांनी अर्ज केला होता. महाराष्ट्रातील ११.०६ लाख, लोकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज केले होते.

मोफत नावनोंदणीराष्ट्रीय करिअर पोर्टल २०१५ साली केंद्रीय कामगार खात्यातर्फे सुरू करण्यात आले. त्या पोर्टलवर कोणालाही नोकरीसाठी मोफत नावनोंदणी करता येते. त्यामुळेही या पोर्टलला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र या पोर्टलव्दारे लोकांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार