शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कें द्रात आमची भूमिका किंगमेकरचीच, टीआरएसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:54 IST

लोकसभा निवडणुकीसाठी एका बाजूला भाजपा तर दुसऱ्या बाजूला अन्य विरोधी पक्ष आहेत.

हैदराबाद - लोकसभा निवडणुकीसाठी एका बाजूला भाजपा तर दुसऱ्या बाजूला अन्य विरोधी पक्ष आहेत. पण, तेलंगणा राष्ट्र समितीसारखे (टीआरएस) प्रादेशिक पक्ष तूर्तास तटस्थ भूमिकेत असून जर सरकार स्थापनेसाठी मोठ्या पक्षाला सहकार्याची गरज लागली तर आपण किंंगमेकरच्या भूमिकेत राहू, असा दावा या पक्षाने केला आहे.टीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, त्यांचे चिरंजीव आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी स्पष्ट केले आहे की, ते बिगर भाजपा, बिगरकाँग्रेसचे सरकार सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एनडीएविरुद्ध काँग्रेस, बसपा- सपा, तृणमूल, भाकपा, डीएमकेसारखे विरोधी पक्ष एकत्र आले असताना टीआरएस त्यांच्यापासून दूरच आहे. टीआरएसच्या सूत्रांनी सांगितले की, प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.टीआरएसच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाला असे वाटते की, भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएच केंद्रात सत्ता स्थापन करू शकते. जर भाजपाने बहुमत मिळवून सरकार स्थापन केले तर ठीक आहे. अन्यथा, टीआरएस कें द्रात सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल. (वृत्तसंस्था)१४ जागा पक्क्या?तेलंगणात अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या. टीआरएसला असा विश्वास आहे की, लोकसभा निवडणुकीत १४ जागांवर आपल्याला विजय मिळेल.एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या हैदराबाद या मतदारसंघातूनही विजय मिळेल असा दावा पक्षकरत आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारण