शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

संघटनात्मक निवडणुकीचा पक्षाला लाभ होणो गरजेचे

By admin | Updated: October 29, 2014 02:03 IST

लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष आणखी बळकट करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकांचा वापर व्हावा, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केल़े

नवी दिल्ली : लोकसभा आणि ताज्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष आणखी बळकट करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकांचा वापर व्हावा, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केल़े मंगळवारी येथे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर प्रथमच राहुल यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी औपचारिक चर्चा केली़
संघटनात्मक निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी व्हाव्यात,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखविली़ मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने एक केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली असून या समितीला सर्वाधिकार देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितल़े काँग्रेसला निवडणुकीच्या मैदानात सलग पराभवाचे तोंड पाहावे लागत असताना, राहुल गांधी यांच्या या टिपणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े संघटनात्मक पातळीवरील त्रुटी हे काँग्रेसच्या पराभवाचे एक कारण मानले जात आह़े या पाश्र्वभूमीवर येत्या काळात पक्षात संघटनात्मक पातळीवर व्यापक बदलांची शक्यता व्यक्त केली जात आह़े
 (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्राहुल गांधी यांनी प्रारंभापासून पदाधिका:यांच्या निवडणुकीत तळागाळातील कार्यकत्र्याना महत्त्व देण्यावर भर दिला आह़े पक्षात प्रत्येक स्तरावर नवे नेतृत्व आणण्याची चर्चा पक्षात आधीच सुरू आह़े तीन वर्षाऐवजी दर पाच वर्षात संघटनात्मक निवडणूक घेण्यासाठी काँग्रेसने आपल्या घटनेत बदल केला आह़े या घटनाबदलानंतर पक्षाची  पहिली संघटनात्मक निवडणूक पार पडणार आह़े तूर्तास काँग्रेस सदस्यत्व मोहीम सुरू असून ती 31 डिसेंबरला संपणार आह़े यानंतर नव्या पक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल़