शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

बंडखोर उमेदवारांना रोखण्याचे आदेश

By admin | Updated: September 30, 2014 02:31 IST

कोणत्याही स्थितीत त्यांना रिंगणातून बाहेर काढण्याचे आदेश देत पक्षाने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भाजपा उमेदवाराला बेजार करू शकणा:या 29 बंडोबांची नावे दिल्लीतून निवडण्यात आली असून, कोणत्याही स्थितीत त्यांना रिंगणातून बाहेर काढण्याचे आदेश देत पक्षाने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बंडोबांना तात्काळ माघार घेण्याची विनंती करा, त्यासाठी त्यांना पाहिजे ती आश्वासने द्या, त्यांच्याच कलाने जा असे धोरण पक्षाने अवलंबिले आहे. 
या तीन नेत्यांशिवाय पंकजा मुंडे, खा. सुनील गायकवाड व  विनोद तावडे यांना बाजुला ठेवून त्याजागी आशीष शेलार यांनी अवघड जागेचे दुखणो दूर करण्यासाठी पक्षाने नेमले आहे. बंडखोरांमध्ये चार जण रिपाइंशी संबंधित आहेत.   शिवसेनेच्या आव्हानामुळे आता भाजपाने आता कोणतीही जोखीम घ्यायची नाही,असे ठरवून निवडणुकीत तापदायक ठरणा:या सा:याच घटकांना शांत करण्याची योजना आखली आहे. अनेक वर्षे स्वत:जवळील पैसा खचरून पक्षासाठी सतरंज्या उचलल्या, आणि उमेदवारी मात्र ऐनवेळी पक्षात शिरलेल्या व्यक्तीला दिल्याने कमालीची खदखद उसळली आहे. 
 
यांच्यावर आहे नजर
रामदास पाटील (चाळीसगाव), नरहरी गवई (मेहकर), डॉ. अविनाश चौधरी (अमरावती), राणा राननवरे, श्याम गायकवाड, सुनीता हिताते(वर्धा), श्याम दुरवे (तुमसर), बाबसाहेब गडपडवी(यवतमाळ), दत्ता श्रीराम (आर्णी), विठ्ठल रबदादे (गंगाखेड), माजी खासदार प्रताप सोनवणो (नाशिक प.),डॉ. हिरवे (भिवंडी), चिंतन जोशी (कल्याण प.), वानखडे (अंबरनाथ), मारूती भोईर (बेलापूर), अनिल ठाकूर , शशिबाला टाकसाळ, अनिल चव्हाण (चेंबूर), संजय दास्ताने (वडाऴा),नामदेऴ ताकवाणो (दौंड), हेमा भिगडे, अमर साबळे,राजेश पिल्लई (पिंपरी), माऊली जाधव (भोसरी),बळवंत जाधव (लातूर शहर), मदन गायकवाड (उद्गीर), राजकुमार पाटील (माढा), राजाराम गरूड (पलूस केडेगाव) बंडोबांची नावे लिहिली आहेत.