शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

विरोधकांची सरकारवर टीका

By admin | Updated: September 20, 2016 05:50 IST

उरीमधील हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- उरीमधील हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अद्याप तरी सरकारला यावर उपाय शोधता आलेला नाही, तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले आहे. याशिवाय सरकारमधील सहभागी शिवसेनेनेही सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसच्या काळापेक्षाही आता परिस्थिती अधिक बिघडल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. काँग्रेसने मोदी यांना त्यांच्या त्या विधानाची आठवण करून दिली आहे. एका शिराच्या बदल्यात दहा शिर आणणारे आणि ज्यांची छाती ५६ इंचाची आहे ते आता कोठे आहेत? एकानंतर एक हल्ले होत आहेत आणि सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही.असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मोदी यांनी याबाबत जबाबदारी निश्चित करावी. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिकाही स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनीष तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे की, ते देशाला विश्वास देऊ शकतात का की, यापुढे देशावर कोणताही अतिरेकी हल्ला होणार नाही. पाकिस्तानबाबत सरकारचे काय धोरण आहे, हे सरकारने जाहीर करावे, मसूदला सोडले नसते तर जैश- ए- मोहम्मदसारखी संघटना उभी राहिली नसती.डावे पक्ष, राजद, जेडीयूसह अन्य पक्षांनी उरीप्रकरणी मोदी सरकारला दोषी ठरविले.काँगे्रसचे नेते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, मोदी सरकार आल्यापासून ९०० पेक्षा अधिक वेळा युद्धविरामचे उल्लंघन झाले आहे. हे तर गुप्तचर विभागाचे अपयश आहे आणि जर सरकारला याची माहिती होती तर तात्काळ पावले का उचलण्यात आली नाहीत. या सैनिकांच्या हालचालींची माहिती कोणी लीक केली?