शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
5
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
6
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
7
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
9
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
10
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
11
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
12
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
13
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
14
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
15
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
16
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
17
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
19
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
20
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा

विरोधकांची सरकारवर टीका

By admin | Updated: September 20, 2016 05:50 IST

उरीमधील हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- उरीमधील हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अद्याप तरी सरकारला यावर उपाय शोधता आलेला नाही, तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले आहे. याशिवाय सरकारमधील सहभागी शिवसेनेनेही सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसच्या काळापेक्षाही आता परिस्थिती अधिक बिघडल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. काँग्रेसने मोदी यांना त्यांच्या त्या विधानाची आठवण करून दिली आहे. एका शिराच्या बदल्यात दहा शिर आणणारे आणि ज्यांची छाती ५६ इंचाची आहे ते आता कोठे आहेत? एकानंतर एक हल्ले होत आहेत आणि सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही.असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मोदी यांनी याबाबत जबाबदारी निश्चित करावी. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिकाही स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनीष तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे की, ते देशाला विश्वास देऊ शकतात का की, यापुढे देशावर कोणताही अतिरेकी हल्ला होणार नाही. पाकिस्तानबाबत सरकारचे काय धोरण आहे, हे सरकारने जाहीर करावे, मसूदला सोडले नसते तर जैश- ए- मोहम्मदसारखी संघटना उभी राहिली नसती.डावे पक्ष, राजद, जेडीयूसह अन्य पक्षांनी उरीप्रकरणी मोदी सरकारला दोषी ठरविले.काँगे्रसचे नेते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, मोदी सरकार आल्यापासून ९०० पेक्षा अधिक वेळा युद्धविरामचे उल्लंघन झाले आहे. हे तर गुप्तचर विभागाचे अपयश आहे आणि जर सरकारला याची माहिती होती तर तात्काळ पावले का उचलण्यात आली नाहीत. या सैनिकांच्या हालचालींची माहिती कोणी लीक केली?