शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भारतीय लष्करातील एकमेव घोडदळात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:45 IST

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या विविध भागांत तीन स्वतंत्र हत्यारबंद स्क्वाड्रन्स आहेत आणि यांना ६१ कॅवेलरी अंतर्गत आणले जाईल. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही. कारण हे आधीपासूनच रणगाड्यांनी सुसज्ज आहेत.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या एकमेव घोडदळात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरस्थित या ६१ कॅवलरी रेजिमेंटमध्ये बदल करण्यासाठीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून, या रेजिमेंटला अधिक समकालीन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या विविध भागांत तीन स्वतंत्र हत्यारबंद स्क्वाड्रन्स आहेत आणि यांना ६१ कॅवेलरी अंतर्गत आणले जाईल. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही. कारण हे आधीपासूनच रणगाड्यांनी सुसज्ज आहेत.कोरोनाच्या निर्बंधांमुळे या स्थित्यंतरासाठी पाच महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. रेजिमेंटचे कामकाज नव्या जागी सुसज्ज स्थिती सुरू केले जाईल. या रेजिमेंटमधील घोडे दिल्लीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, ते लष्कराच्या आर्मी पोलो व रायडिंग क्लबमध्ये समाविष्ट करण्यात येतील.या रेजिमेंटचे सक्रिय सुसज्ज रेजिमेंटमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय लेफ्टनंट जनरल डी. बी. शेखतकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशीवरून घेण्यात आला आहे.लष्कराची युद्धक्षमता विकसित करणे व लष्कराच्या खर्चाचे पुनर्संतुलन साधणे, याबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये २०१६ मध्ये या समितीने आपला अहवाल सादर केला होता.- घोडदळाच्या रेजिमेंटची भूमिका आतापर्यंत केवळ औपचारिकच राहिली होती. विविध प्रसिद्ध घोडेस्वार या रेजिमेंटने दिलेले आहेत.1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर विविध संस्थाने भारतात विलीन करण्यात आल्यानंतर लगेच ६१ कॅवलरीची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी विविध राज्यांची सर्व नियमित, अनियमित दले एकत्रित करून हॉर्स कॅवलरी रेजिमेंट तयार करण्यात आले होते.1954 मध्ये ग्वाल्हेर लान्सर्स, जोधपूर/कछवा हॉर्स व म्हैसूर लान्सर्सचे एकत्रीकरण करून ६१ व्या कॅवलरीची स्थापना करण्यात आली होती. आता याचे यांत्रिकीकरण करण्यात आल्यामुळे राष्टÑपतींच्या अंगरक्षक दलात (पीबीजी) लष्करातील एकमेव घोडदळ उरले आहे. त्याचे स्वरूप औपचारिक आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान