शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

फक्त 1 टक्के भारतीय कर भरतात, सरकारकडून माहिती उघड

By admin | Updated: May 1, 2016 19:23 IST

भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 1 टक्केच लोक कर भरतात

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1- भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 1 टक्केच लोक कर भरतात. तसेच 5 हजार 430 लोक 1 कोटींहून अधिक कर भरत असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. 2012-13च्या कर निर्धारणातून ही माहिती उघड झाली आहे. 
केंद्र सरकारनं कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी 15 वर्षांची कर संकलनाची माहिती जनतेसमोर खुली केली आहे. 2012-13ची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. 31 मार्च 2012नंतर संपलेल्या आर्थिक वर्षात जवळपास 2.87 कोटी लोकांनी प्राप्तीकर परतावा जमा केलेला नाही. त्यातही 1.62 कोटी लोक करबुडवे निघाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष फक्त 1.25 कोटी लोकांनी कर भरला आहे. भारताची तेव्हाची लोकसंख्या पाहिल्यास तुलनेत हे प्रमाण फक्त 1 टक्केच आहे.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 1.11 टक्के लोकांनी म्हणजे 89 टक्के लोकांनी 1.5 लाखांहून कमी कर भरला आहे. कराच्या रकमेची सरासरी 21 हजार कोटी इतकी दिसून आली आहे. एकूण 23 हजार कोटी इतकी करातून रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे. 5 हजार 430 लोकांनी 1 कोटींहून अधिक कर भरणा केला आहे. त्यातही 5 हजार लोकांनी 1 ते 5 कोटींपर्यंत कर भरला असल्याची माहिती समोर आली आहे. कर स्वरूपात लोकांकडून 8 हजार 907 कोटी जमा झाले आहेत. 
2015-16 या वर्षांत प्राप्तीकराच्या रकमेत नऊ पटीनं वाढ झाल्याचं या आकडेवारीवरून निदर्शनास येतं आहे. सरकारला आतापर्यंत करातून 2.86 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.