शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

सणासुदीत कांदा महागणार नाही

By admin | Updated: September 6, 2014 03:01 IST

आगामी सणासुदीच्या काळात कांदा ग्राहकांना रडविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, कांद्याचा दर पुन्हा 8क्-1क्क् रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर पोहोचू नये,

नवी दिल्ली : आगामी सणासुदीच्या काळात कांदा ग्राहकांना रडविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, कांद्याचा दर पुन्हा 8क्-1क्क् रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर पोहोचू नये, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचा दावा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केला.
मान्सूनमध्ये विलंब झाल्या कारणाने महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेश यासारख्या प्रमुख उत्पादक राज्यांत खरिपातील (उन्हाळा) उत्पादन बाजारात येण्यास महिनाभराचा उशीर होईल. त्यामुळे सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरमध्ये कांदा दरवाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय उद्योग संघटना सीआयआयच्या एका समारंभाच्या अनुषंगाने सिंह हे येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कांद्याचा भाव 8क्-1क्क् रुपये प्रतिकिलो झाल्यास सरकार दबावात येते, याची जाणीव दिल्लीतील जनतेला आहे. सध्या कांद्याचा भाव 25-3क् रुपये प्रतिकिलो आहे. सरकार जागरूक असून कांद्याची दरवाढ होऊ देणार नाही. या दृष्टीने सरकार सर्वतोपरी उपाययोजना करील.
सरकार सर्व भाज्या व फळांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सर्व उपाय करीत आहे. सर्व प्रयत्न करून आम्ही कांद्याच्या किमती वाढू देणार नाही, असा दावा कृषिमंत्र्यांनी केला. सप्टेंबरच्या अखेरीस व ऑक्टोबरमध्ये कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारने अलीकडे कांद्याचा पुरवठा वाढविणो व दरवाढ नियंत्रणासाठी कांदा आयातीची आवश्यकता रद्दबातल केली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सरकारी आकडेवारीनुसार, देशाच्या अधिकतर भागात सध्या कांद्याच्या किमती 2क् ते 3क् रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत. दिल्लीत कांद्याचा भाव 3क् रुपये, मुंबईत 32 रुपये व चेन्नई आणि कोलकाता येथे 25 रुपये प्रतिकिलो आहे.
 
4जून ते नोव्हेंबर या कमी उत्पादनाच्या कालावधीत कांद्याची देशांतर्गत मागणी रब्बीतील साठा व खरिपातील उत्पादनाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.