शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

कांदा निर्यातीवरील बंदी १५ मार्चपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 05:33 IST

सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. देशात कांद्याची टंचाई निर्माण होऊन तो २०० रूपये किलोपर्यंत गेल्यावर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव नियंत्रणात राहायला मदत झाली. याचबरोबर सरकारने तुर्की, अफगाणिस्तानसह अनेक देशांतून कांदा आयात केला. परंतु, तेथील कांदा आकाराने मोठा होता, त्याला भारतीय कांद्याची चव नव्हती, त्याचा जास्त वापर हा सलाडसाठी होत असल्यामुळे भारतात या कांद्याचा फार उपयोग झाला नाही.सरकारचे म्हणणे असे आहे की, कांद्याचे मार्च महिन्यात जोरदार पीक झाले आहे. हे पीक गेल्या वर्षीच्या ४० लाख टन पिकाच्या जवळपास ४० टक्के जास्त आहे. यामुळे मंड्यांमध्ये त्यांची आवक जास्त झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती बºयाच स्थिर झाल्या. या पार्श्वभूमीवर निर्यातीवर आणखी बंदी तर्कसंगत नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, किरकोळ बाजारात कांदा ३०-४० रूपये किलोपर्यंत आला आहे. हा भाव मार्चमधील कांद्याच्या पिकानंतर आणखी कमी होईल. याशिवाय भारतीय बाजारात कांद्याचीउपलब्धता आमच्या मागणीपेक्षा बरीच जास्त असेल.