शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

कांदा निर्यातीवरील बंदी १५ मार्चपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 05:33 IST

सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. देशात कांद्याची टंचाई निर्माण होऊन तो २०० रूपये किलोपर्यंत गेल्यावर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव नियंत्रणात राहायला मदत झाली. याचबरोबर सरकारने तुर्की, अफगाणिस्तानसह अनेक देशांतून कांदा आयात केला. परंतु, तेथील कांदा आकाराने मोठा होता, त्याला भारतीय कांद्याची चव नव्हती, त्याचा जास्त वापर हा सलाडसाठी होत असल्यामुळे भारतात या कांद्याचा फार उपयोग झाला नाही.सरकारचे म्हणणे असे आहे की, कांद्याचे मार्च महिन्यात जोरदार पीक झाले आहे. हे पीक गेल्या वर्षीच्या ४० लाख टन पिकाच्या जवळपास ४० टक्के जास्त आहे. यामुळे मंड्यांमध्ये त्यांची आवक जास्त झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती बºयाच स्थिर झाल्या. या पार्श्वभूमीवर निर्यातीवर आणखी बंदी तर्कसंगत नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, किरकोळ बाजारात कांदा ३०-४० रूपये किलोपर्यंत आला आहे. हा भाव मार्चमधील कांद्याच्या पिकानंतर आणखी कमी होईल. याशिवाय भारतीय बाजारात कांद्याचीउपलब्धता आमच्या मागणीपेक्षा बरीच जास्त असेल.