शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कांदा निर्यातबंदी मागे; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 05:46 IST

कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. देशात कांदा निर्यातबंदीची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत हाेती. मात्र, त्यापूर्वीच निर्यातबंदी हटविली आहे. याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिली. या निर्णयामुळे C मिळाला आहे.

महाराष्ट्र, गुजरातमध्ये कांद्याचा मुबलक साठा असून, दर कमी होत असल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिली. त्यानंतर अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील तीन मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला.

किती मेट्रिक टन कांद्याची होणार निर्यात?

समितीने सध्या ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. याशिवाय बांगलादेशलाही ५० हजार टन कांद्याची निर्यात केली जाणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव १०० रुपये प्रतिकिलाेवर पाेहाेचले हाेते. त्यानंतर ८ डिसेंबर राेजी संपूर्ण निर्यातबंदीचा निर्णय घेतला हाेता.