शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोसी नदीवर बांधण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 10:20 IST

कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारमधील सुपौल येथे कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलाच्या 50, 51 आणि 52 क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली 20 हून अधिक लोक दबले असण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान भारतातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक लोक प्रचंड संतापले आहेत. बकौर ते भेजादरम्यान पुलाचा गार्टर कोसळल्यानंतर अद्याप मदतकार्य सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासनाचे पथक पोहोचले आहे, परंतु हे मध्यभागी झाल्याने, पुरेशी उपकरणं घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मदत आणि बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. 

सुपौल जिल्ह्यातील बकौर आणि मधुबनी जिल्ह्यातील भेजा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब (10.2 किमी) महासेतूचं बांधकाम वेगाने सुरू आहे. हा महासेतू केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1199 कोटी 58 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे.

या पुलाचे बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र जे आता 2024 च्या अखेरीस पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत पुलाचं 56 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 171 पिलर असणार असून त्यापैकी 166 हून अधिक पिलर पूर्ण झाले आहेत. या पुलावर एकूण तीन किलोमीटरचा ॲप्रोच रोड तयार करण्यात येत आहे.  

टॅग्स :Biharबिहार