शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रस्ते अपघातांत दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू

By admin | Updated: December 4, 2015 02:55 IST

दरवर्षी देशभरात पाच लाख रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : दरवर्षी देशभरात पाच लाख रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी दिली. मोठ्या संख्येतील अपघातांमुळे दरवर्षी ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ही रक्कम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या(जीडीपी) तीन टक्के एवढी आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेत महामार्गांच्या विकासासाठी एकूण ४,८३,००० कोटी रुपयांची गरज असून सुमारे १,७८,००० कोटी रुपयांचा निधी खासगी गुंतवणुकीतून उभारण्याची योजना आहे. ९५ टक्के महामार्ग प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी प्रश्न सोडविण्यात आले असून लवकरच काम सुरू होईल. प्रलंबित पाच टक्के प्रकल्पांची कामेही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनरेगाच्या रकमेचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरणपुढील वर्षी १ जानेवारीपासून मनरेगाच्या निधीचे हस्तांतरण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. केरळमधून नव्या पद्धतीचा प्रारंभ केला जाणार आहे. योग्य लाभार्र्थींपर्यंत पैसा पोहोचविला जावा हा त्यामागचा उद्देश असल्याचे ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंग यांनी सांगितले. मनरेगांतर्गत सुमारे ११ कोटी कामगारांच्या खात्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६५ टक्के खाती बँकांची तर उर्वरित पोस्ट खात्यांची आहेत. बनावट कामगार आणि नोंदणीकृत कामगारांच्या यादींचा गैरवापर टाळण्यासाठी ‘ई-मस्टर’ यंत्रणा आणण्यात आली आहे. यावर्षी १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक निधी व्यवस्थापन यंत्रणा लागू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)