शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काय सांगता? विमानावर मधमाशांचा हल्ला, फ्लाईट एक तास लेट!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 1, 2020 19:47 IST

एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली.

कोलकाता - असे कधी होऊ शकते का, की एखाद्या विमानावरच मधमाशांनी हल्ला केला? मात्र, असे झाले आहे. टीओआय ने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता येथील विस्तारा एअरलाईनच्या दोन विमानांसोबत असे झाले. या विमानावर मधमाशा एऊन बसल्या. एवढेच नाही, तर त्यांनी खिडकीचा भाग पूर्णपणे व्यापून टाकला होता.

विमानाला एक तास उशीर -एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली. या विमानावर एवढ्या मधमाशा जमा झाल्या होत्या, की त्यांना हटवण्यासाठी बराच वेळ गेला आणि मेहनतही करावी लागली.

वॉटर जेट स्प्रेचा वापर -या विमानावर मोठ्या प्रमाणावर मधमाशा बसल्या होत्या. यांना हटविण्यासाठी अक्षरशः वॉटर जेट स्प्रेचा वापर करण्यात आला. यामुळे जे विमान सायंकाळी 5:30 वाजता निघणार होते त्याला उशीर झाला आणि ते 6:30 वाजता टेकऑफ झाले.

दुसऱ्या दिवशीही अशीच घटना -येथे दुसऱ्या दिवशीही पुन्हा अशीच घटना पाहायला मिळाली. यावेळीही विस्ताराचे ग्राउंड स्टॉफ कर्मचारी हैराण झाले. अखेर, पुन्हा वॉटर जेटच्या मदतीने या मधमाशांना काढण्यात आले. हे विमान पोर्ट ब्लेअर येथे जाणार होते. याची वेळ होती. 10:30. मात्र, हे विमानही एक तास लेट झाले आणि 11:30ला निघाले. 

काही पायलट मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, जोवर मधमाशा दूर होत नाहीत, तोवर पायलट विमान उडवू शकत नाही. यामुळे एखाद्यावेळी मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कसल्याही प्रकारचे पोळ नाही -कोलकाता एअरपोर्टचे डायरेक्टर कौशिक भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा घटना सातत्याने वाढत आहेत. मधमाशांनी एखादे पोळ तर तयार केले नाही, याची पाहणी एअरपोर्ट ग्राउंड आणि टर्मिनल बिल्डिंगमध्ये केली जात आहे. मात्र, अद्याप कुठल्याही प्रकारचे पोळ आढळून आलेले नाही. या स्थलांतर करणाऱ्या मधमाशा असाव्यात अशी शक्यताही वर्तवली जात आहे. 

टॅग्स :airplaneविमानwest bengalपश्चिम बंगाल