शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

OMG! मुलगा आणि सुनेकडून मिळालं नाही नातवंडांचं सुख; वृद्ध आई-वडिलांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:52 IST

हरिद्वार येथील थर्ड एसीजे एसडी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात याचिकाकर्त्यांनी मुलाच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालेले सुमारे 5 कोटी रुपये परत मागितले आहेत. 

हरिद्वार - आपण प्रॉपर्टीवरून नात्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. पण, हरिद्वारमध्ये एक अजबच प्रकरण समोर आले आहे. येथे, नातवंडाचे सुख न दिल्याने वृद्ध आई-वडिलांनी आपला मुलगा आणि सुनेविरोधात थेट न्यायालयाचाच दरवाजा ठोठावला आहे. हरिद्वार येथील थर्ड एसीजे एसडी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या दाव्यात याचिकाकर्त्यांनी मुलाच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालेले सुमारे 5 कोटी रुपये परत मागितले आहेत. 

यासंदर्भात, न्यूज18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित वृद्ध दांपत्याचे वकील अरविंद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले, की संजीव रंजन प्रसाद हे बीएचईएलमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते पत्नी साधना प्रसाद यांच्यासह एका हाउसिंग सोसायटीमध्ये राहत आहेत. या दांपत्याने 2016 मध्ये आला एकुलता एक मुलगा श्रेय सागर याचे लग्न नोएडातील शुभांगी सिन्हा हिच्याशी लाऊन दिले होते. श्रेय सागर पायलट आहेत. तर त्यांची पत्नी शुभांगीदेखील नोएडामध्ये नोकरी करते. या वद्ध दांपत्याने न्यायालयात प्रार्थना पत्र देत, त्यांचा मुलगा आणि सून लग्नाला 6 वर्षे होऊनही मुलाला जन्म देत नाहीत. यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या मानसिक मनस्तापातून जावे लागत आहे, असे म्हटले आहे.

पालन पोषणासाठी खर्च झालेले पैसे मागितले परत -खरे तर, आपल्या अपत्याच्या पालन पोषणासाठी आई-वडील आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई लावत असतात. मात्र हरिद्वारमधील या दांपत्याने आपल्या मुलाच्या पालन पोषणासाठी खर्च केलेले जवळपास 5 कोटी रुपये सून आणि मुलाकडून परत मिळवून देण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. एवढेच नाही, तर, मुलाला एवढे सक्षम बनवूनही, आपल्याला म्हातारपणी एकटेच राहावे लागत असेल, तर हे आपल्यासोबत प्रतारणे प्रमाणे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.  वृद्ध दांपत्याच्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय