शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लोकपालने तक्रारींची दखल घ्यायलाच हवी; दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 05:29 IST

न्यायासाठी भटकंती करणाऱ्या ग्राहकांतील लोकपाल हे महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एका बँकेविरुद्धच्या तक्रारीत रिझर्व्ह बँकेच्या लोकपालांनी केलेल्या मनमानीबद्दल दिल्लीउच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. लोकपाल योजना ही लोकप्रिय आश्वासन देण्यासारखी मर्यादित राहू नये, कारण बँका किंवा एनबीएफसी संस्था आणि न्यायासाठी भटकंती करणाऱ्या ग्राहकांतील लोकपाल हे महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने म्हटले.

लोकपाल ही व्यवस्था ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. त्यात अधिक पारदर्शकता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी बांधील आहेत. एका खासगी बँकेविरुद्ध केलेली तक्रार लोकपालांनी फेटाळल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी लोकपालांनी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे पालन करताना तक्रारींचा विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले.

लोकपालांचा मनमानी दृष्टिकोन चुकीचा

या प्रकरणात बँकेद्वारे प्रदान केलेल्या सेवांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी लोकपालांचा मनमानी दृष्टिकोन चुकीचा आहे. अशा प्राधिकरणाने वैधानिक आदेशाचा अवमान करून कोणत्याही कारणांविना आदेश पारित केल्यास, त्यांच्यावरील जनतेचा विश्वास कमी होईल. तसेच लोकशाही मूल्यांनाही धक्का बसेल, असे न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी म्हटले.

 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय