शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

महिला कर्मचाऱ्यांची संख्या घटली

By admin | Updated: March 5, 2015 22:57 IST

अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

सुरक्षेची चिंता : असोचेमचे सर्वेक्षणनवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून असोचेमने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार रात्रपाळी, उशिरापर्यंत थांबावे लागणे किंवा कार्यालय वा कामाचे ठिकाण शहराबाहेर असणे, अशा कारणांमुळे महिला कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षात २६.५ टक्क्यांनी घटली आहे.मागची दोन वर्षे अर्थव्यवस्थेत मंदी होती. त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या दृष्टीने संधीही कमी झाल्या. ही स्थिती बदलण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने सक्रिय भूमिका घेणे जरूरी आहे. २० ते ५० वर्षे वयोगटातील जवळपास १,६०० महिलांशी केलेल्या चर्चेच्या आधारे तयार करण्यात आलेला हा सर्वेक्षणात्मक अहवाल येथे एका कार्यक्रमात जारी करण्यात आला. यावेळी अलका लांबा, स्पाईस ग्रुपच्या कार्पोरेट समूह अध्यक्ष प्रीती मल्होत्रा आदींची उपस्थिती होती. दिल्लीला महिलांसाठी अनुकूल राजधानी करण्याची गरज आहे. तसेच महिलांमधील असुरक्षिततेची भावनाही दूर करणे जरूरी आहे, असे मत आम आदमी पार्टीच्या अलका लांबा यांनी व्यक्त केले.कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रीती मल्होत्रा यांनी सांगितले.घर सांभाळून महिला नोकरीही करतात. आरामदायी कल्याणासोबत त्यांना सुरक्षा दिल्याशिवाय त्यांच्या लोकसंख्येचा फायदा घेता येणार नाही, असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यावेळी सांगितले.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४८ टक्के महिलांचे म्हणणे आहे की, निर्भया प्रकरणानंतरच्या दोन वर्षादरम्यान सुरक्षेची चिंता कमी होण्याऐवजी वाढली आहे. दिल्लीनंतर बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, लखनौतील स्थिती महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नाही.राष्ट्रीय गुन्हा नोंदणी केंद्राच्या २०१२ च्या आकडेवारीनुसार महिलांविरोधी गुन्ह्यांत १४.२ टक्क्यांनी दिल्लीचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बंगळुरु (६.२ टक्के), कोलकात्याचा (५.७ टक्के ) क्रमांक लागतो.