शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देशात रुग्णसंख्या दोन लाखांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 05:05 IST

साथीचा जोर कायम; एकाच दिवसात आठ हजारांहून अधिक नवे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झालेला असतानाच, कोरोना साथीचा जोर कायम आहे. देशभरात सोमवारी कोरोनाचे आठ हजारांवरनवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने २ लाखांकडे वाटचाल केली आहे.

महिनाभरापूर्वी भारतात कोरोनाचे ३७ हजार रुग्ण होते. त्यांच्यात पाचपट वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार : आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ९५ हजारांवर झाली आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ४८.१८ टक्के इतके आहे. मुंबईत ४० हजारांवर रुग्ण आहेत. येथे आठ दिवसांत रुग्णसंख्या ३० हजारांवरून ४० हजारांवर गेली आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा राज्यांत महाराष्ट्र पहिल्या, तर तमिळनाडू दुसºया क्रमांकावर आहे. तमिळनाडूमध्ये कोरोनाचे २३ हजारांवर रुग्ण असून, तिथे १८४ जणांचा बळी गेला आहे. दिल्लीत २० हजारांवर रुग्ण असून, बळींची संख्या ५००हून अधिक आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये गुजरात दुसºया क्रमांकावर होता. त्याला आता तमिळनाडूने मागे टाकले आहे. गुजरातमध्ये १७ हजारांवर रुग्ण असून, बळींची संख्या एक हजारांवर आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेण्यासाठी तीन टप्प्यांची योजना आखली आहे. मात्र, त्याचे अनुकरण न करता राज्यांनी अनेक निर्बंध ३० जूनपर्यंत कायम ठेवले आहेत. प्रत्येक राज्य कोरोना साथीची त्यांच्याकडील स्थिती लक्षात घेऊन मगच निर्बंध हटविण्याबाबत निर्णय घेणार आहे.महाराष्ट्रासह चार राज्यांत चार हजारांवर बळीदेशातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली या चार राज्यांतील रुग्णांची संख्या १ लाख ३० हजारांवर गेली आहे. देशातील बळींची संख्या पाच हजारांहून अधिक झाली असून, त्यातील चार हजारांपेक्षा जास्त बळी महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्लीमध्ये गेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या