शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दुराव्यानंतर आता हस्तांदोलन

By admin | Updated: November 27, 2014 23:55 IST

बुधवारी सार्क परिषदेच्या कार्यक्रमात परस्परांना पाहणोदेखील टाळणारे, भारत व पाकचे पंतप्रधान आजच्या निरोप समारंभात थोडे खुललेले आढळले.

सार्क शिखर परिषदेचा समारोप : निरोप समारंभात मोदी व शरीफ यांचे हसणो-बोलणो
काठमांडू : बुधवारी सार्क परिषदेच्या कार्यक्रमात परस्परांना पाहणोदेखील टाळणारे, भारत व पाकचे पंतप्रधान आजच्या निरोप समारंभात थोडे खुललेले आढळले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी निरोप समारंभात परस्पर हस्तांदोलन केले आणि सुहास्यवदनाने थोडेफार संभाषणही केले. सार्क परिषदेतही यामुळे हलकेफुलके वातावरण तयार झाले. 
मोदी यांनी शरीफ यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हस्तांदोलन करताना कॅमे:यात पोझ दिली. दोघांनी एकमेकांशी एक-दोन वाक्यांची देवाणघेवाणही केली. भारत-पाक यांच्यातील तणाव निवळल्याचे स्वागत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने केले. 
यावर भारताचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी टि¦ट केले असून, ज्या फोटोची आपण सर्वजण वाट पाहत होतो..असे म्हटले आहे. गुरुवारी या दोन नेत्यांनी दोनदा हस्तांदोलन केले. काठमांडू शहराबाहेर पार पडलेल्या रिट्रिट कार्यक्रमात प्रथम अशी संधी आली. 
सार्क परिषद पुढच्या वर्षी इस्लामाबाद येथे घेण्याचा निर्णय झाला. त्यावर नवाज शरीफ आभारप्रदर्शन करीत असताना मोदी यांनी टाळ्या वाजवल्या.  (वृत्तसंस्था)
 
4सार्क परिषदेत नेहमीच भारत-पाक यांच्या संबंधाकडे सर्वाचे लक्ष असते. भारत व पाकिस्तानचे नेते काय करतात, याला नेहमीच महत्त्व असते. 18 व्या सार्क परिषदेतही असेच झाले. 
4बुधवारी उद्घाटन समारंभात मोदी व शरीफ यांनी परस्परांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परिषदेत काहीसा तणाव होता; पण आज या दोन नेत्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांशी संवाद साधताच नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. शिखर परिषदेसाठी हा एक सकारात्मक मुद्दा ठरला.