शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

आता केजरीवालांसमोर उरले "हे" चार पर्याय

By admin | Updated: April 26, 2017 17:58 IST

पंजाब, गोव्यापाठोपाठ दिल्लीमध्येही आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पुढची राजकीय वाटचाल अतिशय खडतर बनली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 26 - पंजाब, गोव्यापाठोपाठ दिल्लीमध्येही आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पुढची राजकीय वाटचाल अतिशय खडतर बनली आहे. त्यांना पक्षांतर्गत असंतोषाचा सामना करावा लागणार असून, पक्षफुटीचा धोकाही त्यांच्यासमोर आहे. पाचवर्ष पूर्ण होण्याआधीच जनतेचे नायक बनलेले केजरीवाल थट्टेचा विषय बनले आहेत. केजरीवाल स्वत:च या सर्व परिस्थितीला जबाबदार आहेत. त्यांच्या पराभवाला चार प्रमुख कारणे आहेत. 
 
1) अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात एखादी गोष्ट जाते तेव्हा ते स्वत:चे आत्मपरिक्षण करायला कधीही तयार नसतात. पराभव खिलाडूवृत्तीने मान्य करण्याऐवजी दुस-यावर बोट दाखवतात. यावेळी आपने पराभवासाठी ईव्हीएममशीनला जबाबदार धरले आहे. 
 
2) दिल्ली महापालिकांचे निकाल विरोधात गेले तर, आपण पुन्हा आंदोलनाचे जुने राजकारण सुरु करु असा इशारा केजरीवालांनी दिला आहे. ईव्हीएममशीन्स विरोधात आंदोलन करण्याचे आपने ठरवले आहे. ईव्हीएममुळेच आपला पराभव झाला असा आपचा दावा आहे. पण केजरीवालांना या आंदोलनात लोकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यताच नाही. कारण त्यांना जनतेनेच मतपेटीतून जागा दाखवली आहे आणि यापूर्वी जेव्हा दिल्लीमध्ये ते सत्तेत आले तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा नव्हता का ? या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावी लागतील. 
 
3) केजरीवाल भाजपा विरोधी महाआघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यामुळे काही काळापुरता का होईना त्यांचे राजकीय महत्व टिकून राहिल. या महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा आपला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. 
 
4) सद्य परिस्थितीत केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होऊन मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. पक्षबांधणीवर लक्ष द्यावे. ज्यांना पक्षातून बाहेर काढलेय त्यांना पुन्हा पक्षात स्थान द्यावे. नवे चेहरे लोकांसमोर आणावेत. जेणेकरुन लोकांमध्ये आपबद्दल विश्वास निर्माण होईल.