शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आता समुद्रातुनही भारताचा शत्रूचा खात्मा होणार, आयएनएस अरिघाटातून अणुबॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:43 IST

भारताने आयएनएस अरिघाट पाणबुडीतून आण्विक क्षमता असलेले ३५०० किमी अंतराचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले.

भारताच्या लष्करी ताकदीत मोठी वाढ झाली आहे. भारतीय लष्कराने आज अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. भारताने आयएनएस अरिघाट पाणबुडीतून आण्विक क्षमता असलेल्या ३,५०० किमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले.

K-4 अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी भारतीय नौदलाने नुकत्याच कार्यान्वित केलेल्या आण्विक पाणबुडी INS अरिघाटवरून ३,५०० किमी पल्ल्याच्या K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीच्या निकालांचे विश्लेषण केले जात असून, त्यानंतर संबंधित अधिकारी वरिष्ठ लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला माहिती देतील.

Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

देशाची दुसरी-स्ट्राइक क्षमता प्रमाणित करण्यासाठी चाचणी महत्त्वपूर्ण आहे. यामुळे भारताला दुसऱ्या हल्ल्याची क्षमता मिळते. म्हणजे जमिनीवर परिस्थिती चांगली नसेल तर पाणबुडीच्या साहाय्याने समुद्रातून हल्ला केला जाऊ शकतो.

भारतीय नौदलाने ऑगस्टमध्ये विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये पाणबुडी सुरू केली. क्षेपणास्त्राच्या पूर्ण-श्रेणीच्या चाचणीपूर्वी, डीआरडीओने पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या विस्तृत चाचण्या घेतल्या होत्या.

भारतीय नौदल आता क्षेपणास्त्र प्रणालीच्या पुढील चाचण्या घेण्याचा विचार करत आहे. नौदलाकडे आयएनएस अरिहंत आणि अरिघाट या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेच्या दोन आण्विक पाणबुड्या आहेत.